Thursday 29 April 2010

गर्जा महाराष्ट्र माझा


रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

संकलन : प्रवीण कुलकर्णी

महाराष्ट्र दिनचिरायू होवो !!


१ मे. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो.
१९६० च्या १ मे रोजी महाराष्ट्र राज्य जन्मास आले. स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. या दिवशी द्वैभाषिक सौराष्ट्राला विभागून महाराष्ट्र(मराठी) व गुजरात(गुजराती) ही राज्ये बनवली गेली.
त्यानंतर राजा बढे यांनी “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या ओळी रचल्या.
एकभाषिक महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांनी प्राण गमावले.

पूर्वार्ध
ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती. १९२० रोजी नागपुरात झालेल्या कॉंग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांतरचेनेचा मुद्दा महात्मा गांधींनी मान्य केला होता. लोकमान्य टिळक हे देखिल भाषावर प्रांतरचनेच्या बाजूने होते. कॉंग्रेसनेच एकेकाळी मान्य केलेला हा मुद्दा स्वातंत्र्यानंतर मात्र पक्षाला ,विशेषत: नेहरुंना , संकुचित व राष्ट्रीय एकात्मकतेला धोका वाटू लागला. मुंबईतील भांडवलदारांना जे मुख्यत: अमहाराष्ट्रीय होते, त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडाडून विरोध होता.

१९३८ रोजी पटवर्धन व १९४० मध्ये ग.त्र्यं. माडखोलकरांनी महाराष्ट्र एकीकरणाचा विषय उपस्थित केला. माडखोलकरांनी महाराष्ट्र समाजात व्यापार व उद्योग भूमिपुत्रांच्या ताब्यात नसल्याचं व महाराष्ट्राचे कॉंग्रेस पुढारी एकीकरणासाठी प्रयत्न करत नसल्याचे म्हटले. १९४६चे साहित्य संमेलन माडखोलकरांच्या अध्यक्षतेखाली झाले. या संमेलनात ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ स्थापन झाले व संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे तीन ठराव साहित्यकांनी पाठवले ज्याला राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला.

१९४६ रोजीच भरलेल्या महाराष्ट्र एकिकरण परिषदेत स.का.पाटील यांनी मुंबईला महाराष्ट्राची राजधानी करण्यास विरोध केला. महाराष्ट्रातील डाव्या पक्षांनी सुरुवातीपासूनच मुंबईसह महाराष्ट्राला पाठिंबा दिला.

स्वातंत्र्यानंतर भाषिक राज्यांची मागणी होऊ लागली. आंध्र प्रदेश राज्याची मागणी पोट्टी श्रीरामल्लू यांच्या बलिदानानंतर पूर्ण झाली. भाषावार प्रांतरचेनेसाठी नेमलेल्या कमिशनाने महाराष्ट्र राज्याची मागणी डावलली

दार कमिशन व जे.वी.पी कमिटी
डिसेंबर १९४८ रोजी प्रसिध्द झालेल्या दार कमिशनच्या अहवालात भाषावर प्रांतरचेनेला विरोधदर्शविण्यात आला होता व महाराष्ट्रीय लोकांवर अपमानास्पद टिप्पणी होती.जे.वी.पी कमिटीने महाराष्ट्र व कर्नाटकच्या मागणीला पाठिंबा दिला नाही व मुंबईमहाराष्ट्रात देण्यास विरोध केला. मुंबई अनेक भाषांच्या व वर्णाच्या लोकांचं, उद्योगधंद्याचे शहरआहे असे अहवालात म्हटले होते. वल्लभभाई पटेलांनी मुंबईचा विकास गुजराती भाषकांनी केल्याचे नमूद केले

फाजलअली आयोग
डिसेंबर १९५३ रोजी फाजलअली यांच्या अध्यक्षेतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या वतीने एस.एम.जोशी,धनंजय गाडगीळसह इतरांनी आयोगासमोर आपली बाजू मांडली. १९५५ रोजी आयोगाचा निवाडा जाहीत झाला. पुनर्रचनेबाबत पायाभूत तत्व सगळ्यांना सारखी लागू केलेली नव्हती आणि त्यात मोठी विसंगती होती. हैद्राबादसाठी एक भाषिकाच तत्व तर मुंबईसाठी द्वैभाषिकाचं. मुंबई प्रांतात गुजराती भाषिक सौराष्ट्र समाविष्ट करुन मराठी भाषिक विदर्भ ,बेळगाव-कारवार बाहेर ठेवले गेले. मुंबईच्या विकासासाठी तिला गुजरातपासून वेगळे ठेवणे योग्य नाही व बेळगाव भाग कर्नाटकाशी ‘आर्थिकदृष्ट्या’ जोडला असल्याचे तसेच विदर्भ महाराष्ट्रात घातल्यास नागपूर शहराचे महत्व कमी होईल असे अहवालात नमूद करण्यात आले. आयोगाला या द्वैभाषिकात मराठी भाषिकांची संख्या गुजराती भाषिकांपेक्षा जास्त होऊ द्यायची नव्हती असेच या विसंगतीचे कारण म्हणावे लागेल.

चळवळीस सुरुवात
या आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रभर असंतोषाचा डोंब उसळला. नेहरूनी त्यामुळे सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र व स्वतंत्र मुंबई अशा त्रिराज्य योजना जाहीर केली. त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यामुळे अन्यायाची भावना मराठीजनांत पसरली व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ हे या आंदोलनाचे घोषवाक्य बनलं.महाराष्ट्रीय कॉंग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर गुडघे टेकले. यामुळे कॉंग्रेसनेते जनतेच्या नजरेतून उतरले. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे ज्येष्ठ नेत्याने तर नेहरु व संयुक्त महाराष्ट्रात ,मला नेहरु महत्वाचे वाटतात असे म्हटले. महाराष्ट्रातील कम्युनिस्ट, सोशालीस्ट व प्रजासमाजवादी पक्षातील डावे पुढारी व कॉंग्रेसेतरांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला. सेनापती बापट, एस.एम.जोशी, आचार्य अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख, प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्वाचे नेते ठरले. एस.एम.जोशी, डांगे यांनी लढ्याचे नेतृत्व केले. अत्र्यांनी आपल्या ‘मराठा’ या दैनिकात संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला तर विरोधकांवर बोचरी व कठोर टीका केली. त्यांच्या भाषणातून संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणा-याचा खरपूस समाचार घेतला. शाहिर शेख,शाहिर अण्णाभाऊ साठे,शाहिर गव्हाणकर ह्यांनी आपल्या कलाविष्काराने मराठी अस्मिता जागृत ठेवली.

२० नोव्हेंबर १९५५ मोरारजी देसाई व स.का.पाटील या कॉंग्रेस नेत्यांनी चौपाटीवर सभा घेऊन प्रक्षोभक विधाने केली. पाटलांनी ‘पाच हजार वर्षांनी सुध्दा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही व मोरारजींनी ‘कॉंग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, गुंडगिरीला योग्य जबाब मिळेल’ अशी मुक्ताफळं उधळली. लोकांनी संतापून सभा उधळली. २१ नोव्हेंबर १९५५ रोजी झालेल्या आंदोलनावेळेस पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे १५ जणांना प्राण गमवावा लागला. जाने-फेब्रु १९५६ रोजी केंद्रशासित मुंबईची घोषणा केल्यानंतर लोक रस्त्यावर उतरली. हरताळ, सत्याग्रह व मोर्चे सुरू झाली. मोरारजीच्या सरकारने सत्तेचा दुरुपयोग करुन निष्ठूरपणे ८० लोकांना गोळीबारात मारले. संयुक्त महाराष्ट्रातील आंदोलनात एकूण १०५ जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या फ्लोराफाउंटन भागात हुतात्मा स्मारक उभारले गेले. संयुक्त महाराष्ट्र समितीने दिल्ली येथे प्रचंड सत्याग्रह घडवून आणला.चळवळीच्या काळात जनतेच्या असंतोषामुळ, नेहरुंना महाराष्ट्रात सुरक्षारक्षकांसोबत फिरावे लागे व त्यांचे स्वागत काळ्या झेंड्यांनी व निषेधानेच होई. भारताचे अर्थमंत्री सी.डी देशमुखांनी महाराष्ट्रावरील होणा-या अन्यायाच्या निषेधार्थ आपला राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे चळवळीला अधिक बळ मिळाले

हुतात्म्यांची नावे
२१ नोव्हेंबर १९५५ चे हुतात्मे १) सीताराम बनाजी पवार २)जोसेफ डेव्हिड पेजारकर ३)चिमनलाल डी.सेठ ४) भास्कर नारायण ५)रामचंद्र सेवाराम ६)शंकर खोटे ७)मीनाक्ष मोरेश्वर ८)धर्माजी नागवेकर ९)चंद्रकांत लक्ष्मण १०)के.जे.झेवियर ११)पी.एस.जॊन १२शरद जी. वाणी १३)वेदीसिंग १४)रामचंद्र भाटिया १५)गंगाराम गुणाजी

मुंबईच्या वरिष्ठ न्यायालयासमोर फ्लोरा फाउंटनवर मुंबई सरकारने मिरवणुकीवर केलेल्या गोळीबारात वरील १५ जणांनी हौतात्मे पत्करले.

जानेवारी १९५६ चे हुतात्मे १६) बंडू गोखले १७)निवृत्ती विठोबा मोरे १८)आत्माराम रावजी पालवणकरण १९)बालप्पा सुनप्पा कामाठी २०)धोंडू लक्ष्मण पारडूले २१)भाऊ सखाराम कदम २२) यशवंत बाबाजी भगत २३) गोविंद बाबूराव जोगल २४) भाऊ सखाराम कदम २५) पांडुरंग धोंडु धाडवे २६)गोपाळ चिमाजी कोरडे २७) पांडुरंग बाबाजी जाधव २८) बाबू हरु काते २९) अनुप महावीर ३०) विनायक पांचाळ ३१) सीताराम गणपत म्हात्रे ३२)सुभाष भिवा बोरकर ३३)गणपत रामा तानकर ३४)सीताराम गयादीन ३५) गोरखनाथ रावजी जगताप ३६) महंमद अली ३७) तुळशीराम पुंजाजी बेलसरे ३८) देवाजी सखाराम पाटील ३९) शामलाल जेठानंद ४०) सदाशिव महादेव भोसले ४१) भिकाजी पांडुरंग रंगाटे ४२) बासुदेव सूर्याजी मांजरेकर ४३) भिकाजी बाबू बाबरकर ४४)सखाराम श्रीपत ढमाले ४५) नरेंद्र प्रधान ४६) शंकर गोपाळ कुष्टे ४७)दत्ताराम कृष्णा सावंत ४८)बबन बापू बरगुडे ४९) विष्णु सखाराम बने ५०)सीताराम धोंडु राडे ५१) तुकाराम धोंडु शिंदे ५२)विठ्ठल गंगाराम मोरे ५३)रामा लखन विंदा ५४)एडवीन आमरोझ साळ्वी ५५)बाब महादू सावंत ५६)वसंत द्वारकानाथ कन्याळकर ५७)विट्ठल दौलत साळुंके ५८)रामनाथ पांडुरंग अमृते ५९)परशुराम अंबाजी देसाई ६०)घनशाम बाबू कोलार ६१)धोंडू रामकृष्ण सुतार ६२)मुनीमजी बलदेव पांडे ६३)मारुती विठोबा मस्के ६४)भाऊ कोंडीबा भास्कर ६५)धोंडो राघो पुजारी ६६)-दयसिंग दारजेसिंग ६७) पांडू महादू अवरीरकर ६८) शंकर विठोबा राणे ६९)विजयकुमार सदाशिव बेडेकर ७०)कृष्णाजी गणू शिंदे ७१)रामचंद्र विठ्ठल चौगुले ७२)धोडु भागु जाधव ७३)रघुनाथ सखाराम बेनगुडे ७४)काशीनाथ गोविंद चिंदरकर ७५) करपैया किरमल देवेंद्र ७६)चुलाराम मुंबराज ७७)बालमोहन ७८) अनंता ७९)गंगाराम विष्णु गुरव ८०)रत्नु गोंदिवरे ८१) सय्यद कासम ८२)भिकाजी दाजी ८३)अनंत गोळतकर ८४)किसन वीरकर ८५)सुखलाल रामलाल बंसकर ८६)पांडुरंग विष्णु वाळके ८७)फुलवरु मगरु ८८)गुलाब कृष्णा खवळे ८९)बाबूराव देवदास पाटील ९०) लक्ष्मण नरहरी थोरात ९१)ठमाबाई विठ्ठल सूर्यभान ९२) गणपत रामा भुते ९३)मुनशी वझीर अली ९४)दौलतराम मथुरादास ९५) विठ्ठ्ल नारायण चव्हाण ९६) सीताराम घाडीगावकर ९७) अनोळखी ९८)अनोळखी बेळगाव ९९) मारुती बेन्नाळकर १००)मधुकर बापू वांदेकर १०१)लक्ष्मण गोविंद गावडे १०२) महादेव बारीगडी १०३)सौ. कमळाबाई मोरे ( निपाणी) १०४) व १०५) नावे मिळत नाही

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना
१ नोव्हेंबर १९५६ ला केंद्राने सौराष्ट्र, गुजरात,मराठवाडा, विदर्भ व मुंबई इलाख्यातील सर्व मराठी प्रदेश मिळून (परंतू बेळगाव-कारवार वगळून) विशाल द्विभाषिक स्थापले. परंतू या द्विभाषिकाचे महाराष्ट्र व गुजरात येथेही कडाडून विरोध झाला. १९५७च्या सार्वत्रिक निवडणुकीत समितीला भरघोस यश मिळाले. कॉंग्रेसचे नेतृत्व या सर्व प्रकारामुळे व १९६२ ला होणा-या निवडणुकीला सामोरे जायचे असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राला अनुकूल झाले. इंदिरा गांधींनी यांनी नेहरुंचे मन वळवले. द्विभाषिकची विभागणी करताना महाराष्ट्र राज्याला गुजरात राज्याला १० कोटी द्यायचे व पुढील ४ वर्षात ती रक्कम कमी करत आणायची अशी अट मान्य झाली. तसेच मुंबईचा विकास व उभारणी गुजराती भांडवलदारांनी केली असा दावा गुजराती भाषिक करत होते व त्याचं ‘व्याज’ म्हणून एकूण ५० कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व डांगचा समावेश झाला नाही. बेळगावबाबतचा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आजही चालू आहे. नेहरुंना राज्याला हव असलेले ‘मुंबई’ नाव वगळून समितीने ‘महाराष्ट्र’असे नाव ठरवले व राज्याची स्थापना कामगारदिनी म्हणजे १ मे रोजी केली गेली. महाराष्ट्रस्थापनेचा कलश पहिले मुख्यमंत्री यशवंतरावांच्या हस्ते आणला गेला. नव्या राज्याची मुंबई ही राजधानी व नागपूर उपराजधानी निश्चित झाली.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ


मुंबई महाराष्ट्रात आली ती केवळ संयुक्त महाराष्ट्र समितीच्या रेट्यामुळे. अन्यथा गुजरातने किंवा केंद्रानेच ती गट्टम केली असती. आज 'मुंबई'

भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ठिकठिकाणी भाषिक राज्यांची मागणी होऊ लागली. त्यासाठी आंदोलने होऊ लागली. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू व उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल या दोघांचा मात्र याला विरोध होता. भाषेनुसार राज्ये निर्माण केली तर देशाचे तुकडे होण्याची भीती या दोघांना वाटत होती. पण देशाच्या स्वातंत्र्यासाठी एक होऊन लढा देणाऱ्या सर्व भाषिक राज्यांना आपल्या भाषकांचे राज्य असणे गरजेचे वाटत होते. म्हणून भाषावार प्रांतरचना व्हावी म्हणून आंदोलने सुरू झाली. प्रामुख्याने ही आंदोलने दक्षिणेत होऊ लागली.

तेलगू राज्य व्हावे यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबून नंतर प्राणत्याग करणारे श्रीरामलू पोट्टी हे अखेरीस राज्य पुनर्रचना आयोग नेमण्यास कारणीभूत ठरले. त्यानंतर स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना समितीने आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडू अशी राज्ये स्थापन करण्याची शिफारस केंद्राला केली. त्यावेळी या समितीने मराठी व गुजराती भाषिकांचे स्वतंत्र राज्य न करता या दोहोंचे मिळून एक राज्य करावे व त्याची राजधानी मुंबई असावी अशी शिफारस केली. या शिफारशीवरच ही समिती थांबली नाही, तर निजामाच्या ताब्यात असलेला मराठी भाषिकांचा मराठवाडावा व तत्कालीन मध्य भारतात असलेला विदर्भ यांचे मिळून मराठी भाषकांचे विदर्भ राज्य करण्याची शिफारस करून तमाम मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळले.

याला विरोध करण्यसाठी सर्व पक्षीय मराठी नेते एकत्र आले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी समितीची स्थापन सहा फेब्रुवारी १९५६ रोजी केली. या समितीचे अध्यक्ष म्हणून एकेकाळचे ब्राह्मणेतरांचे नेते केशवराव जेधे यांची निवड करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र समितीत त्यावेळी सर्व पक्षांचे नेते होते. आचार्य अत्रे यांची मुलखमैदान तोफ तर होतीच, पण सुधारकाग्रणी प्रबोधनकार ठाकरे, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, कॉम्रेड डांगे हे नेतेही त्यात होते. या सर्वांनी महाराष्ट्राला जागे केले. स्वतंत्र भाषक राज्य असण्याची जाणीव निर्माण केली. या समितीचा प्रभाव एवढा पडला की त्यानंतर झालेल्या मुंबई राज्याच्या निवडणुकीत समितीला १०१ जागा मिळाल्या. पण गुजरात, मराठवाडा व विदर्भातील लोकप्रतिनिधींच्या साथीने यशवंतराव चव्हाण द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले.

यानंतरही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ थाबंली नाही. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या गर्जनेसह तमाम मराठी मंडळी पेटून उठली. त्यावेळी केंद्रात अर्थमंत्री असलेल्या सी. डी. देशमुखांनीही या मागणीला पाठिंबा देऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या लढ्याला नैतिक बळ प्राप्त झाले. पुढे मुख्यमंत्री झालेल्या मोरारजी देसाईं यांनी हे आंदोलन चिरडण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांच्या निर्दयीपणामुळेच फ्लोरा फाऊंटनजवळ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १०५ जण हुतात्मा झाले. मराठी राज्यासाठी १०५ जणांचे रक्त सांडले. या घटनेनंतर मात्र, संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचे गांभीर्य वाढले. मग देसाईंना हटवून मुख्यमंत्रिपदाची धुरा यशवंतराव चव्हाणांकडे देण्यात आली. त्यानंतर मग अखेरीस १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. गुजराती भाषिकांचे गुजरात हे वेगळे राज्य करण्यात आले. मुंबईसह महाराष्ट्र राज्य होत असताना मराठी भाषिकांची मोठी वस्ती असलेले बेळगाव मात्र कर्नाटकातच राहिले. शिवाय डांग, निपाणी असे छोटे छोटे भागही अनुक्रमे गुजरात व कर्नाटकात गेले. त्याची जखम आजही ठसठसती आहेच.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीतील हुतात्म्यांना मानाचा मुजरा!


हुतात्म्यांची नावे

२१ नोव्हेंबर १९५५ चे हुतात्मे १) सीताराम बनाजी पवार २)जोसेफ डेव्हिड पेजारकर ३)चिमनलाल डी.सेठ ४) भास्कर नारायण ५)रामचंद्र सेवाराम ६)शंकरखोटे ७)मीनाक्ष मोरेश्वर ८)धर्माजी नागवेकर ९)चंद्रकांत लक्ष्मण १०)के.जे.झेवियर ११)पी.एस.जॊन १२शरद जी. वाणी १३)वेदीसिंग १४)रामचंद्र भाटिया १५)गंगाराम गुणाजी

मुंबईच्या वरिष्ठ न्यायालयासमोर फ्लोरा फाउंटनवर मुंबई सरकारने मिरवणुकीवर केलेल्या गोळीबारात वरील १५ जणांनी हौतात्मे पत्करले.

जानेवारी १९५६ चे हुतात्मे १६) बंडू गोखले १७)निवृत्ती विठोबा मोरे १८)आत्माराम रावजी पालवणकरण १९)बालप्पा सुनप्पा कामाठी २०)धोंडू लक्ष्मण पारडूले २१)भाऊ सखाराम कदम २२) यशवंत बाबाजी भगत २३) गोविंद बाबूराव जोगल २४) भाऊ सखाराम कदम २५) पांडुरंग धोंडु धाडवे २६)गोपाळ चिमाजी कोरडे २७) पांडुरंग बाबाजी जाधव २८) बाबू हरु काते २९) अनुप महावीर ३०) विनायक पांचाळ ३१) सीताराम गणपत म्हात्रे ३२)सुभाष भिवा बोरकर ३३)गणपत रामा तानकर ३४)सीताराम गयादीन ३५) गोरखनाथ रावजी जगताप ३६) महंमद अली ३७) तुळशीराम पुंजाजी बेलसरे ३८) देवाजी सखाराम पाटील ३९) शामलाल जेठानंद ४०) सदाशिव महादेव भोसले ४१) भिकाजी पांडुरंग रंगाटे ४२) बासुदेव सूर्याजी मांजरेकर ४३) भिकाजी बाबू बाबरकर ४४)सखाराम श्रीपत ढमाले ४५) नरेंद्र प्रधान ४६) शंकर गोपाळ कुष्टे ४७)दत्ताराम कृष्णा सावंत ४८)बबन बापू बरगुडे ४९) विष्णु सखाराम बने ५०)सीताराम धोंडु राडे ५१) तुकाराम धोंडु शिंदे ५२)विठ्ठल गंगाराम मोरे ५३)रामा लखन विंदा ५४)एडवीन आमरोझ साळ्वी ५५)बाब महादू सावंत ५६)वसंत द्वारकानाथ कन्याळकर ५७)विट्ठल दौलत साळुंके ५८)रामनाथ पांडुरंग अमृते ५९)परशुराम अंबाजी देसाई ६०)घनशाम बाबू कोलार ६१)धोंडू रामकृष्ण सुतार ६२)मुनीमजी बलदेव पांडे ६३)मारुती विठोबा मस्के ६४)भाऊ कोंडीबा भास्कर ६५)धोंडो राघो पुजारी ६६)-दयसिंग दारजेसिंग ६७) पांडू महादू अवरीरकर ६८) शंकर विठोबा राणे ६९)विजयकुमार सदाशिव बेडेकर ७०)कृष्णाजी गणू शिंदे ७१)रामचंद्र विठ्ठल चौगुले ७२)धोडु भागु जाधव ७३)रघुनाथ सखाराम बेनगुडे ७४)काशीनाथ गोविंद चिंदरकर ७५) करपैया किरमल देवेंद्र ७६)चुलाराम मुंबराज ७७)बालमोहन ७८) अनंता ७९)गंगाराम विष्णु गुरव ८०)रत्नु गोंदिवरे ८१) सय्यद कासम ८२)भिकाजी दाजी ८३)अनंत गोळतकर ८४)किसन वीरकर ८५)सुखलाल रामलाल बंसकर ८६)पांडुरंग विष्णु वाळके ८७)फुलवरु मगरु ८८)गुलाब कृष्णा खवळे ८९)बाबूराव देवदास पाटील ९०) लक्ष्मण नरहरी थोरात ९१)ठमाबाई विठ्ठल सूर्यभान ९२) गणपत रामा भुते ९३)मुनशी वझीर अली ९४)दौलतराम मथुरादास ९५) विठ्ठ्ल नारायण चव्हाण ९६) सीताराम घाडीगावकर ९७) अनोळखी ९८)अनोळखी बेळगाव ९९) मारुती बेन्नाळकर १००)मधुकर बापू वांदेकर १०१)लक्ष्मण गोविंद गावडे १०२) महादेव बारीगडी १०३)सौ. कमळाबाई मोरे ( निपाणी) १०४) व १०५) नावे मिळत नाही

फिर मुझे दीदा-ए-तर याद आया - मिर्ज़ा गालिब


फिर मुझे दीदा-ए-तर याद आया
दिल जिगर तश्ना-ए-फ़रियाद आया

दम लिया था न क़यामत ने हनोज़
फिर तेरा वक़्त-ए-सफ़र याद आया

सादगी हाये तमन्ना यानी
फिर वो नैइरंग-ए-नज़र याद आया

उज़्र-ए-वामाँदगी अए हस्रत-ए-दिल
नाला करता था जिगर याद आया

ज़िन्दगी यूँ भी गुज़र ही जाती
क्यों तेरा राहगुज़र याद आया

क्या ही रिज़वान से लड़ाई होगी
घर तेरा ख़ुल्‌द में गर याद आया

आह वो जुर्रत-ए-फ़रियाद कहाँ
दिल से तंग आके जिगर याद आया

फिर तेरे कूचे को जाता है ख़्याल
दिल-ए-ग़ुमगश्ता मगर याद् आया

कोई वीरानी-सी-वीराँई है
दश्त को देख के घर याद आया

मैं ने मजनूँ पे लड़कपन में 'असद'
संग उठाया था के सर याद आया


संकलन: प्रवीण कुलकर्णी

Thursday 22 April 2010

बॉस...


बॉस खूप उशीरापर्यंत थांबायचा आणि वैताग आणायचा...
लाल लाल कंटाळल्या डोळ्यांनी काम करत राहायचा...
आम्ही घरी निघालो की चुकचुकायचा....

मी लग्नाळलेला...वाटायचं--'चांगलं घरी जायचं सोडून
कसलं हे उकरून उकरून काम करत राहणं!'....

यथावकाश माझंही लग्न झालं...
नव्या नवलाईचे पक्षी घरट सोडेना झाले...
बघता बघता 'अतिपरिचित' झाले...

आणि हळू हळू पंख सैलावत जाताना
घरट्याची हाक आता तेवढीशी तीव्र उरली नाही...

आता बॉसला 'थांब' सांगावं लागत नाही...
केबिनमध्ये तो आणि केबिनबाहेर मी
एकमेकांना सोबत करीत बसलेलो असतो...
कंटाळ्यातील भागीदारांच्या समजूतदारपणाने
घरी न जाता काम करत राहण्याची 'अनिवार्यता'
दोघांनाही आता घट्ट धरून ठेवते....


संदीप खरे
संकलक:प्रवीण कुलकर्णी

किती झाले?


रात्री बायकोबरोबर गाडीवरून घरी जाताना
ती खोडकर आवाजात सांगू लागते
आमच्याच घराच्या खाणाखुणा....
'हां...आता इथून डावीकडे...आता सरळ...
त्या मारुतीपासून उजवीकडे वळा....
थोडी पुढे घ्या अजून...पांढ-या गेटपाशी थांबवा...
हां...बास बास....इथेच'....
आणि मग उतरत, पर्स काढत
विचारते हसत हसत - 'हं...किती झाले?'

८४ लक्ष तर झालेच की प्रिये!
हा तरी शेवटचा की नव्या जन्मवर्तुळाचा हा प्रारंभ...ठाऊक नाही!
गतजन्माचे आठवत नसेलही काही आपल्याला,
पण तेंव्हाही असतील असेच तुझे जन्मप्रामाणिक, हसरे क्षण
आणि माझे अंत:स्थ उदासीन प्रश्न काही!!

आता पर्स काढलीच आहेस तर ठेव हातावर
एखादी साखरहळवी टॉफी...
गोड चवीने सरू दे अजून एक रात्र...
अंधारातच चढायचा आहे एक एक जिना...
हातात हात तेवढा राहू दे फक्त...


संदीप खरे
संकलन:प्रवीण कुलकर्णी

Monday 19 April 2010

गाढवाचं लग्नं : प्रकाश इनामदार भाग १

गाढवाचं लग्नं : प्रकाश इनामदार भाग २

गाढवाचं लग्नं : प्रकाश इनामदार भाग ३

परवाच्या पावसात


परवाच्या पावसात
झोपडपट्टीतील एक मूल
वाहून गेले बुडून मेले

बूडाले तर बुडू द्या
मूल बुडाले म्हणजे काही
सात तारयाचे ताजमहाल
किंवा ब्रेबोर्न स्टेडिअम बुडाले नाही

आणि झोपडपट्टीतील त्या उघड्या नागड्या मूलाचे
असे मूल्य तरी किती?
साधे गणित येत असेल तर करता ये ईल हिशेब
उत्तर अर्थात पैशातच

हे मत तुमचे माझेच अहे असे नव्हे
त्याच्या आईचेही तेच असावे
कारन मूलाचे कलेवर मांडीवर घेऊन
ती फोडीत बसली असता
एक कर्कश हंबरडा
वस्तीवर एक वार्ता येऊन कोसळली
यावेळी मात्र करुणामय मेघासारखी

वार्ता:
नाक्यावरचा गुदामवाला व्यापारी
कुजलेल्या धान्याची पोती
ओतीत सुटला आहे उकिरड्यावर

बाईने आपला हंबरडा आवरला
घशात अर्ध्यावरच
अन मांडीवरचे कलेवर खाली टाकून
घरातल्या उरल्या सुरल्या पिशव्या गोळा करुन
ती बेफाम धावत सुटली
उकिरड्याकडे वाहणारया यात्रेत सामील होण्यासाठी

कुसुमाग्रज
संकलन:प्रवीण कुलकर्णी

लवलव करी पात


लवलव करी पात, डोळं नाही थार्‍याला
एकटक पहावं कसं, लुकलूक तार्‍याला

चवचव गेली सारी, जोर नाही वार्‍याला
सुटं सूटं झालं मन, धरु कसं पार्‍याला

कुणी कुणी नाही आलं, फडफड गं राव्याची
रुणझूण हवा का ही, गाय उभी दाव्याची

तटतट करी चोळी, तुटतुटक गाठीची
उंबर्‍याशी जागी आहे, पारुबाई साठीची

गीतकार :आरती प्रभू
गायक :पद्मजा फेणाणी जोगळेकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट :निवडुंग
संकलक:प्रवीण कुलकर्णी


एका तळ्यात होती



एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक ॥

कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे
सर्वाहूनि निराळे, ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक ॥

पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वत:शी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची, दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक ॥

एकेदिनी परंतु, पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे, वार्‍यासवे पळाले
पाण्यात पाहताना, चोरुनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक


ग.दि.माडगूळकर
संकलक:प्रवीण कुलकर्णी

रानारानात गेली बाई शीळ



राया, तुला रे, काळयेळ नाही
राया, तुला रे, ताळमेळ नाही
थोर राया, तुझं रे कुळशीळ

वाहे झरा ग, झुळझुळवाणी
तिथं वाऱ्याचि गोड गोड गाणी
तिथं राया तु उभा असशील

तिथं रायाचे पिकले मळे,
वरी आकाश शोभे निळे
शरदाच्या ढगाचि त्याला झील

येड्यावानी फिरे रानोवना
जसा काही ग, मोहन कान्हा
हासे जसा ग, राम घननीळ

गेले धावून सोडुन सुगी
दुर राहून राहिली उगी
शोभे कसा ग गालीचा तो तीळ

रानि राया ग हा फुलावाणी
फुला फुलात मी फुलराणी
बाइ, सुवास रानि भरतील

फिरु गळ्यात घालुनि गळा,
मग घुमव मोहन शिळा,
रानि कोकीळ सुर धरतील !

गीत - ना. घ. देशपांडे
संगीत - जी. एन्‌. जोशी
स्वर - जी. एन्‌. जोशी

संकलन:प्रवीण कुलकर्णी



फार नको वाकू


फार नको वाकू
जरी उंच बांधा
फार नको झाकू
तुझा गौर खांदा

दोन निळे डोळे
तुझे फार फंदी
साज तुझा आहे
जुईचा सुगंधी

चित्त मऊ माझे
जशी रानकाळी
धुंद तुझी आहे
नदी पावसाळी

श्वास तुझे माझे
जसा रानवारा
प्रीत तुझी माझी
जसा सांजतारा


ना.घ.देशपांडे
संकलन:प्रवीण कुलकर्णी

आरास


रोजचे आरोप येती माझिया दारी
बोलतो मी साफ, हि माझी गुन्हेगारी!

घास मी घेताच त्यांनी ओरडा केला
( काय त्यांच्या ढेकरा होत्या निराहारी? )

हा तुझा आसुडही माझ्या भल्यासाठी
पाठ आभारी तुझी...हे रक्त आभारी!

काळ ओलांडून आलो मी तुझ्यापाशी...
धाडला माझा निकामी देह माघारी

न्याय मागण्यास केला व्यर्थ मी त्रागा
आसवे होती कुठे माझी सदाचारी?

हा असा आजार, कोणी वाचला नाही
औषधेही येथली आहेत आजारी!

सापडाया लागली मोडीतली नाती
मी कसा हिंडू मनाच्या चोरबाजारी?

थांबवा हा वाद, स्वप्नांनो हळू बोला...
(झोपले आहेत माझे सभ्य शेजारी!)

मी जरी आरास माझी मांडली नाही
ऐक तू टाहोच हा माझा अहंकारी!


सुरेश भट
संकलन:प्रवीण कुलकर्णी

गती : बालकवी


गती! हि कुणाला चुकवता येणार नाही. तिला हवे ते नाव द्या. कमी करा की जास्त करा. पण विरती हा शब्दच उच्चारता येत नाही. अक्षय गती, अविरत, अखंड गती. या गतीला अंत आहे की नाही हे मला सांगता येत नाही. पण विरती हा मात्र केवळ भास आहे. किंवा तीही असल्यास साक्षेप आहे, यात शंका नाही. गतीविरहित स्थिती; विरतीची कल्पना सुद्धा होत नाही. कारण माझी स्थिती म्हणजेच गती आणि गती म्हणजेच स्थिती, असा हा येथला नियम दिसतो. गतीविरहित स्थिती व स्थितीविरहित गती यांची सुद्धा कल्पना करवत नाही, स्थिती व गती यांच्या संमिश्रणापासून दिक्कालाची कल्पना माझ्या मनात आली आणि अस्पष्ट द्वैतभावनेच्या रूपरेषा ठळक होऊ लागल्या. प्रथम येथील स्थिती व गती एकच प्रकारची आहे, असे मला वाटत होते. ते आता एकात अनेकत्व दिसू लागले व अनेकत्वात एकत्वाचा भास होऊ लागला. आकाशात फिरणा-या ग्रहगोलांना एक प्रकारची गती आहे. गतीविरहित स्थितीची कल्पनासुद्धा होत नाही, हे वर सांगितलेलेच आहे. पण वरील प्रकारच्या गतीत व माझ्या गतीत एक प्रकारचे अंतर आहे. त्यांच्या गती निसर्गनिर्मित आहेत; माझ्या गतीचा कालचक्र मी आहे.


"समग्र बालकवी"
संकलक: प्रवीण कुलकर्णी

Sunday 18 April 2010

पाच गद्य परिच्छेद : बालकवी


१ : वाचक, प्रेमाची नशा करिताना तू आपले तोंड प्रथमच वेडेवाकडे करशील हे मी जाणून आहे. पण एकदा भरपूर नशा भरल्यावर जो ब्रम्हानंद प्राप्त होणार आहे त्याची तुला कल्पनाही नाही. तुझ्या जीवनाचे सर्व रहस्य एका याच नशेत भरून राहिले आहे असे मी म्हणू लागल्यास तू मला शेणमार करू पाहशील. पण माझा अनुभव हाच आहे आणि मी म्हणतो त्याचे तुला कदाचित आश्चर्य वाटेल; पण तुझाही अनुभव तोच आहे. तो तुझ्या अंत:करणाला पटला आहे. पण त्याचे साकल्याने ज्ञान न झाल्यामुळे तुला तो खरा वाटत नाही. एखादी नवोढा आपले प्रेम झाकून ठेवते त्याप्रमाणे तुही या तुझ्या दिव्यानंदाला दृष्टीआड करावयास पाहतोस-जगाच्या पापपुण्याच्या, सुखदु:खाच्या, हर्षखेदाच्या कैचीत आवळला गेल्यामुळे तुझी तुलाच वाढ करिता येईनाशी झाली आहे. कीर्ती, पैसा, संसार, प्रपंच यांच्या नसत्या नादाला भुलून तू आपल्या ख-या सुखाचा, आत्मत्वाचा खून करून खोटे आत्मत्वाचे भूत उराशी धरून त्याच्याच भीतीने भेदरून गेला आहेस. असे का झाले याची चिकित्सा करीत बसण्यापेक्षा तू पूर्ववत कसा होशील याचीच तरतूद केल्यास बरे नाही का? तर मग माझे ऐक; हे औषध-हि नशा चढवणारी मदिरा प्राशन कर आणि पहा तुझे तुलाच काय वाटते ते.

२ : "मायेचा पसारा मोठा गहन आहे. या संसाराचा पाश तोडणे महाकठीण आहे. माती म्हटली तरी ती सुद्धा कशी वाढत जाते. तुम्ही एवढाली रोपे. तुम्हाला पाणी घातले, रात्रीचे दिवस केले, खस्ता खाल्ल्या, तुम्हाला मोठे केले, तुमचे दोहोंचे चार हात केले. देवाच्या दयेने माझा चिमणा बाळकृष्ण-तुमचा मधु-माझा बाबा माझ्या मांडीवर खेळला. आता आणखी काय राहिले? पण हि ओली माती नाही सुटत. हरी हरी."

3 : "बाबा, माझी आई गेली आणि तुम्हीही आता असे म्हणू लागला तर" पुढे माधवरावांच्या तोंडून एक शब्दही निघेना. एखाद्या कोमल अर्भकाप्रमाणे पित्याच्या वक्षस्थळावर डोके टेकवून ते स्फुंदूनस्फुंदून रडू लागले. म्हाता-याने आपला जीर्ण हात त्यांच्या पाठीवर टाकला आणि दुस-या हाताने त्यांचे अश्रू पुशीत म्हटले, "वेडा-अरे पिकली फळे आज नाही उद्या पडायचीच-आम्हाला आई-बाप नव्हते का, जगाची तशी रीतच आहे. दहा वर्षापासून बरोबर वाढली, गेली न सोडून, वेडा नाही तर! पुरे, मधुबाळ कोठे आहे? रमा, अगं तुही रडतेस. तुमचे दोघांचेही होणार तरी कसे?"


४ : माई, मला काहीच कळत नाही. तू मला कोठे नेतेस? हि बघ संध्याकाळ झाली. त्या पलीकडच्या कड्यातून धुक्याचे लोटच लोट जागे झाले. पहा, भगवान सविता किती अंधुक होत चालला; त्याची सगळी किरणे गेली. कुठे गेली कुणास ठावूक? हे लाल बिंबसुद्धा त्याच अंधुक पडद्याखाली त-हेत-हेच्या रंगांनी रंगीत होत हळूहळू वरचेवर दिसेनासे झाले. मी सकाळी पहिले तर असेच मला दिसले, या जगाच्या जादूगाराचाच हा खेळ. माई, आपले तरी असेच नाही का गं? थोडेसे तेज, थोडा परमेश्वरी अंश या शरीराच्या दात धुक्यात गुंडाळला जातो. निरनिराळे रंग त्याच्यावर उठतात. तीच सूर्यकिरणे जखडली गेली. हे चंचल धुके जरा इकडच्या तिकडे सरले, झाले गेले, त्या पूर्वीच्या रंगाची त्या सोनेरी हिरव्या पिवळ्या रंगाची काहीतरी खूण तरी राहते का मागे? मला नाही बाई समजत. बोल, बोल गडे, हे असेच न आमचे जीवित, हे रंग तरी का बरे उठतात? सांग मला हे धुके कसले? हा कसला खेळ? तो पहा तो पलीकडचा मेघ किती आक्राळविक्राळ दिसू लागला.

५ : नीरा-शबरी, तुझ्या मस्त रंगाबरोबर माझे मन काही तरळ बनत नाही पण बाळे, जरी हे असे असले तरी यात खेद करण्यासारखे काय आहे? आज जशा आपण मावळत्या सूर्यनारायणाकडे, या ढगाकडे, या पर्वतांच्या अनंत शिखरांकडे पाहत आहो तसेच आपल्या हृदयस्थ सूर्यनारायणाकडे-सुखदु:खात्मक जीविताच्या मेघांकडे, या सृष्टीच्या असंख्य लीलांकडे, एका निराळ्या दृष्टीने तेजोमय दृष्टीने आपण पहिले तर प्रत्येक पदार्थाचे आपण कौतुक करू. या पलीकडच्या आकाशातल्या देखाव्याकडेच पहा ना? किती त-हे त-हेचे रंग आहेत. या सोनेरी, गुलाबी, पांढ-या, अंधुक काळ्या अशा विविध वर्ण समुच्चयनेच हे संध्येचे चित्र नितांत रमणीय झाले आहे. जर हे धुके चंचल नसते तर असला विविध चमत्कृतीजन्य हा देखावा आपणास कधीतरी पहावयास मिळाला असता का? बाई गं, जग तरी असेच आहे, ते अस्थिर आहे, चंचल आहे, नेहमी बदलणारे आहे म्हणून मनुष्यप्राणी त्यात सुखाने राहू शकतो. चंचलपणा हेच तर त्या संध्येप्रमाणेच सृष्टीचे जीवन आहे.

'समग्र बालकवी'
संकलन:प्रवीण कुलकर्णी



उम्र भर हम रहे शराबी से - मीर तक़ी 'मीर'


उम्र भर हम रहे शराबी से
दिल-ए-पुर्खूं की इक गुलाबी से


खिलना कम-कम कली ने सीखा है

उसकी आँखों की नीम ख़्वाबी से


काम थे इश्क़ में बहुत ऐ मीर

हम ही फ़ारिग़ हुए शताबी से

याँ हुये 'मीर' हम बराबर-ए-ख़ाक

वाँ वही नाज़-ओ-सर्गिरानी है।


संकलक:प्रवीण कुलकर्णी

Thursday 15 April 2010

कोई दुख न हो तो बकरी खरीद लो : प्रेमचंद


उन दिनों दूध की तकलीफ थी। कई डेरी फर्मों की आजमाइश की, अहारों का इम्तहान लिया, कोई नतीजा नहीं। दो-चार दिन तो दूध अच्छा, मिलता फिर मिलावट शुरू हो जाती। कभी शिकायत होती दूध फट गया, कभी उसमें से नागवार बू आने लगी, कभी मक्खन के रेजे निकलते। आखिर एक दिन एक दोस्त से कहा-भाई, आओ साझे में एक गाय ले लें, तुम्हें भी दूध का आराम होगा, मुझे भी। लागत आधी-आधी, खर्च आधा-आधा, दूध भी आधा-आधा। दोस्त साहब राजी हो गए। मेरे घर में जगह न थी और गोबर वगैरह से मुझे नफरत है। उनके मकान में काफी जगह थी इसलिए प्रस्ताव हुआ कि गाय उन्हीं के घर रहे। इसके बदले में उन्हें गोबर पर एकछत्र अधिकार रहे। वह उसे पूरी आजादी से पाथें, उपले बनाएं, घर लीपें, पड़ोसियों को दें या उसे किसी आयुर्वेदिक उपयोग में लाएं, इकरार करनेवाले को इसमें किसी प्रकार की आपत्ति या प्रतिवाद न होगा और इकरार करनेवाला सही होश-हवास में इकरार करता है कि वह गोबर पर कभी अपना अधिकार जमाने की कोशिश न करेगा और न किसी का इस्तेमाल करने के लिए आमादा करेगा।
दूध आने लगा, रोज-रोज की झंझट से मुक्ति मिली। एक हफ्ते तक किसी तरह की शिकायत न पैदा हुई। गरम-गरम दूध पीता था और खुश होकर गाता था-
रब का शुक्र अदा कर भाई जिसने हमारी गाय बनाई।
ताजा दूध पिलाया उसने लुत्फे हयात चखाया उसने।
दूध में भीगी रोटी मेरी उसके करम ने बख्शी सेरी।
खुदा की रहमत की है मूरत कैसी भोली-भाली सूरत।१


1. एक फारसी कहावत

मगर धीरे-धीरे यहां पुरानी शिकायतें पैदा होने लगीं। यहां तक नौबत पहुंची कि दूध सिर्फ नाम का दूध रह गया। कितना ही उबालो, न कहीं मलाई का पता न मिठास। पहले तो शिकायत कर लिया करता था इससे दिल का बुखार निकल जाता था। शिकायत से सुधार न होता तो दूध बन्द कर देता था। अब तो शिकायत का भी मौका न था, बन्द कर देने का जिक्र ही क्या। भिखारी का गुस्सा अपनी जान पर, पियो या नाले में डाल दो। आठ आने रोज का नुस्खा किस्मत में लिखा हुआ। बच्चा दूध को मुंह न लगाता, पीना तो दूर रहा। आधों आध शक्कर डालकर कुछ दिनों दूध पिलाया तो फोड़े निकलने शुरू हुए और मेरे घर में रोज बमचख मची रहती थी। बीवी नौकर से फरमाती-दूध ले जाकर उन्हीं के सर पटक आ। मैं नौकर को मना करता। वह कहतीं-अच्छे दोस्त है तुम्हारे, उसे शरम भी नहीं आती। क्या इतना अहमक है कि इतना भी नहीं समझता कि यह लोग दूध देखकर क्या कहेंगे! गाय को अपने घर मंगवा लो, बला से बदबू आयगी, मच्छर होंगे, दूध तो अच्छा मिलेगा। रुपये खर्चे हैं तो उसका मजा तो मिलेगा।
चड्ढा साहब मेरे पुराने मेहरबान हैं। खासी बेतकल्लुफी है उनसे। यह हरकत उनकी जानकारी में होती हो यह बात किसी तरह गले के नीचे नहीं उतरती। या तो उनकी बीवी की शरारत है या नौकर की लेकिन जिक्र कैसे करूं। और फिर उनकी बीवी से भी तो राह-रस्म है। कई बार मेरे घर आ चुकी हैं। मेरी बीवी जी भी उनके यहां कई बार मेहमान बनकर जा चुकी हैं। क्या वह यकायक इतनी बेवकूफ हो जायेंगी, सरीहन आंखों में धूल झोंकेंगी! और फिर चाहे किसी की शरारत हो, मेरे लिएयह गैरमुमकिन था कि उनसे दूध की खराबी की शिकायत करता। खैरियत यह हुई कि तीसरे महीने चड्ढा का तबादला हो गया। मैं अकेले गाय न रख सकता था। साझा टूट गया। गाय आधे दामों बेच दी गई। मैंने उस दिन इत्मीनान की सांस ली।
आखिर यह सलाह हुई कि एक बकरी रख ली जाय। वह बीच आंगन के एक कोने में पड़ी रह सकती है। उसे दुहने के लिए न ग्वाले की जरूरत न उसका गोबर उठाने, नांद धोने, चारा-भूसा डालने के लिए किसी अहीरिन की जरूरत। बकरी तो मेरा नौकरभी आसानी से दुह लेगा। थोड़ी-सी चोकर डाल दी, चलिये किस्सा तमाम हुआ। फिर बकरी का दूध फायदेमंद भी ज्यादा है, बच्चों के लिए खास तौर पर। जल्दी हजम होता है, न गर्मी करे न सर्दी, स्वास्थ्यवर्द्धक है। संयोग से मेरे यहां जो पंडित जी मेरे मसौदे नकल करने आया करते थे, इन मामलों में काफी तजुर्बेकार थे। उनसे जिक्र आया तो उन्होंने एक बकरी की ऐसी स्तुति गाई, उसका ऐसा कसीदा पढ़ा कि मैं बिन देखे ही उसका प्रेमी हो गया। पछांही नसल की बकरी है, ऊंचे कद की, बड़े-बड़े थन जो जमीन से लगते चलते हैं। बेहद कमखोर लेकिन बेहद दुधार। एक वक्त में दो-ढाई सेर दूध ले लीजिए। अभी पहली बार ही बियाई है। पच्चीस रुपये में आ जायगी। मुझे दाम कुछ ज्यादा मालूम हुए लेकिन पंडितजी पर मुझे एतबार था। फरमाइश कर दी गई और तीसरे दिन बकरी आ पहुंची। मैं देखकर उछल पड़ा। जो-जो गुण बताये गये थे उनसे कुछ ज्यादा ही निकले। एक छोटी-सी मिट्टी की नांद मंगवाई गई, चोकर का भी इन्तजाम हो गया। शाम को मेरे नौकर ने दूध निकाला तो सचमुच ढाई सेर। मेरी छोटी पतीली लबालब भर गई थी। अब मूसलों ढोल बजायेंगे। यह मसला इतने दिनों के बाद जाकर कहीं हल हुआ। पहले ही यह बात सूझती तो क्यों इतनी परेशानी होती। पण्डितजी का बहुत-बहुत शुक्रिया अदा किया। मुझे सवेरे तड़के और शाम को उसकी सींग पकड़ने पड़ते थे तब आदमी दुह पाता था। लेकिन यह तकलीफ इस दूध के मुकाबले में कुछ न थी। बकरी क्या है कामधेनु है। बीवी ने सोचा इसे कहीं नजर न लग जाय इसलिए उसके थन के लिए एक गिलाफ तैयार हुआ, इसकी गर्दन में नीले चीनी के दानों का एक माला पहनाया गया। घर में जो कुछ जूठा बचता, देवी जी खुद जाकर उसे खिला आती थीं।
लेकिन एक ही हफ्ते में दूध की मात्रा कम होने लगी। जरूर नजर लग गई। बात क्या है। पण्डितजी से हाल कहा तो उन्होंने कहा-साहब, देहात की बकरी है, जमींदार की। बेदरेग अनाज खाती थी और सारे दिन बाग में घूमा-चरा करती थी। यहॉँ बंधे-बंधे दूध कम हो जाये तो ताज्जुब नहीं। इसे जरा टहला दिया कीजिए।
लेकिन शहर में बकरी को टहलाये कौन और कहां? इसलिए यह तय हुआ कि बाहर कहीं मकान लिया जाय। वहां बस्ती से जरा निकलकर खेत और बाग है। कहार घण्टे-दो घण्टे टहला लाया करेगा। झटपट मकान बदला और गौ कि मुझे दफ्तर आने-जाने में तीन मील का फासला तय करना पड़ता था लेकिन अच्छा दूधमिले तो मैं इसका दुगना फासला तय करने को तैयार था। यहां मकान खूब खुला हुआ था, मकान के सामने सहन था, जरा और बढ़कर आम और महुए का बाग। बाग से निकलिए तो काछियों के खेत थे, किसी में आलू, किसी में गोभी। एक काछी से तय कर लिया कि रोजना बकरी के लिए कुछ हरियाली जाया करे। मगर इतनी कोशिश करने पर भी दूध की मात्रा में कुछ खास बढ़त नहीं हुई। ढाई सेर की जगह मुश्किल से सेर-भर दूध निकलता था लेकिन यह तस्कीन थी कि दूध खालिस है, यही क्या कम है!
मै। यह कभी नहीं मान सकता कि खिदमतगारी के मुकाबले में बकरी चराना ज्यादा जलील काम है। हमारे देवताओं और नबियों का बहुत सम्मानित वर्ग गल्ले चराया करते था। कृष्ण जी गायें चराते थे। कौन कह सकता है कि उस गल्ले में बकरियां न रही होंगी। हजरत ईसा और हजरत मुहम्मद दोनों ही भेड़े चराते थे। लेकिन आदमी रूढ़ियों का दास है। जो कुछ बुजुर्गों ने नहीं किया उसे वह कैसे करे। नये रास्ते पर चलने के लिए जिस संकल्प और दृढ़ आस्था की जरूरत है वह हर एक में तो होती नहीं। धोबी आपके गन्दे कपड़े धो लेगा लेकिन आपके दरवाजे पर झाड़ू लगाने में अपनी हतक समझता है। जरायमपेशा कौमों के लोग बाजार से कोई चीज कीमत देकर खरीदना अपनी शान के खिलाफ समझते हैं। मेरे खितमतगार को बकरी लेकर बाग में जाना बुरा मालूम होता था। घरसे तो ले जाय लेकिन बाग में उसे छोड़कर खुद किसी पेड़ के नीचे सो जाता। बकरी पत्तियां चर लेती थी। मगर एक दिन उसके जी में आया कि जरा बाग से निकलकर खेतों की सैर करें। यों वह बहुत ही सभ्य और सुसंस्कृत बकरी थी, उसके चेहरे से गम्भीरता झलकती थी। लेकिन बाग और खेत में घुस गई आजादी नहीं है, इसे वह शायद न समझ सकी। एक रोज किसी खेत में घुस गई और गोभी की कई क्यारियां साफ कर गई। काछी ने देखा तो उसके कान पकड़ लिये और मेरे पास लाकर बोला-बाबजी, इस तरह आपकी बकरी हमारे खेत चरेगी तो हम तो तबाह हो जायेंगे। आपको बकरी रखने का शौक है तो इस बांधकर रखिये। आज तो हमने आपका लिहाज किया लेकिन फिर हमारे खेत में गई तो हम या तो उसकी टॉँग तोड़ देंगे या कानीहौज भेज देंगे।
अभी वह अपना भाषण खत्म न कर पाया था कि उसकी बीवी आ पहुंची और उसने इसी विचार को और भी जोरदार शब्दों में अदा किया-हां, हां, करती ही रही मगर रांड खेत में घुस गई और सारा खेत चौपट कर दिया, इसके पेट में भवनी बैठे! यहॉँ कोई तुम्हारा दबैल नहीं है। हाकिम होंगे अपने घर के होंगे। बकरी रखना है तो बांधकर रखो नहीं गला ऐंठ दूंगी!
मैं भीगी बिल्ली बना हुआ खड़ा था। जितनी फटकर आज सहनी पड़ी उतनी जिन्दगी में कभी न सही। और जिस धीरज से आज काम लिया अगरउसे दूसरे मौकों पर काम लिया होतातो आज आदमी होता। कोई जवाब नहीं सूझता था। बस यही जी चाहता थाकि बकरी का गला घोंट दूं ओर खिदमतगार को डेढ़ सौ हण्टर जमाऊं। मेरी खामोशी से वह औरत भी शेर होती जाती थी। आज मुझे मालूम हुआ कि किन्हीं-किन्हीं मौकों पर खामोशी नुकसानदेह साबित होती है। खैर, मेरी बीवी ने घर में यह गुल-गपाड़ा सुना तो दरवाजे पर आ गई तो हेकड़ी से बोली-तू कानीहौज पहुंचा दे और क्या करेगी, नाहक टर्र-टर्र कर रही है, घण्टे-भर से। जानवर ही है, एक दिन खुल गई तो क्या उसकी जान लेगी? खबरदार जो एक बात भी मुंह से निकाली। क्यों नहीं खेत के चारों तरफ झाड़ लगा देती, कॉँटों से रूंध दे। अपनी गती तो मानती नहीं, ऊपर से लड़ने आई है। अभी पुलिस में इत्तला कर दें तो बंधे-बंधे फिरो।
बात कहने की इस शासनपूर्ण शैली ने उन दोनों को ठण्डा कर दिया। लेकिन उनके चले जाने के बाद मैंने देवी जी की खूब खबर ली-गरीबों का नुकसन भी करती हो और ऊपर से रोब जमाती हो। इसी का नाम इंसाफ है?
देवी जी ने गर्वपूर्वक उत्तर दिया-मेरा एहसान तो न मानोगे कि शैतनों को कितनी आसानी से भगा दिया, लगे उल्टे डांटने। गंवारों को राह बतलाने का सख्ती के सिवा दूसरा कोई तरीका नहीं। सज्जनता या उदारता उनकी समझ में नहीं आती। उसे यह लोग कमजोरी समझते हैं और कमजोर को कोन नहीं दबाना चाहता।
खिदमतगार से जवाब तलब किया तो उसने साफ कह दिया-साहब, बकरी चराना मेरा काम नहीं है।
मैंने कहा-तुमसे बकरी चराने को कौन कहता है, जरा उसे देखते रहो करो कि किसी खेत में न जाय, इतना भी तुमसे नहीं हो सकता?
मैं बकरी नहीं चरा सकता साहब, कोई दूसरा आदमी रख लीजिए।
आखिरी मैंने खुद शाम को उसे बाग में चरा लाने का फैसला किया। इतने जरा-से काम के लिए एक नया आदमी रखना मेरी हैसियत से बाहर था। और अपने इस नौकर को जवाब भी नहीं देना चाहता था जिसने कई साल तक वफादारी से मेरी सेवा की थी और ईमानदार था। दूसरे दिन में दफ्तर से जरा जल्द चला आया और चटपट बकरी को लेकर बाग में जा पहुंचा। जोड़ों के दिन थे। ठण्डी हवा चल रही थी। पेड़ों के नीचे सूखी पत्तियॉँ गिरी हुई थीं। बकरी एक पल में वह जा पहुंची। मेरी दलेल हो रही थी, उसके पीछे-पीछे दौड़ता फिरता था। दफ्तर से लौटकर जरा आराम किया करता था, आज यह कवायद करना पड़ी, थक गया, मगर मेहनत सफल हो गई, आज बकरी ने कुछ ज्यादा दूध पिया।
यह खयाल आया, अगर सूखी पत्तियां खाने से दूध की मात्रा बढ़ गई तो यकीनन हरी पत्तियॉँ खिलाई जाएं तो इससे कहीं बेहतर नतीजा निकले। लेकिन हरी पत्तियॉँ आयें कहॉँ से? पेड़ों से तोडूं तो बाग का मालिक जरूर एतराज करेगा, कीमत देकर हरी पत्तियां मिल न सकती थीं। सोचा, क्यों एक बार बॉँस के लग्गे से पत्तियां तोड़ें। मालिक ने शोर मचाया तो उससे आरजू-मिन्नत कर लेंगे। राजी हो गया तो खैर, नहीं देखी जायगी। थोड़ी-सी पत्तियॉँ तोड़ लेने से पेड़ का क्या बिगड़ जाता है। चुनाचे एक पड़ोसी से एकपतला-लम्बा बॉँस मॉँग लाया, उसमें एक ऑंकुस बॉँधा और शाम को बकरी को साथ लेकर पत्तियॉँ तोड़ने लगा। चोर ऑंखों से इधर-उधर देखता जाता था, कहीं मालिक तो नहीं आरहा है। अचानक वही काछी एक तरफ से आ निकला और मुझे पत्तियां तोड़ते देखकर बोला-यह क्या करते हो बाबूजी, आपके हाथ में यह लग्गा अच्छा नहीं लगता। बकरी पालना हम गरीबों का काम है कि आप जैसे शरीफों का। मैं कट गया, कुछ जवाब नसूझा। इसमें क्या बुराई है, अपने हाथ से अपना काम करने में क्या शर्म वगैरह जवाब कुछ हलके, बेहकीकत, बनावटी मालूम हुए। सफेदपोशी के आत्मगौरव के जबान बन्द कर दी। काछी ने पास आकर मेरे हाथ से लग्गा ले लिया और देखते-देखते हरी पत्तियों का ढेर लगा दिया और पूछा-पत्तियॉँ कहॉँ रख जाऊं?
मैंने झेंपते हुए कहा-तुम रहने दो? मैं उठा ले जाऊंगा।
उसने थोड़ी-सी पत्तियॉं बगल में उठा लीं और बोला-आप क्या पत्तियॉँ रखने जायेंगे, चलिए मैं रख आऊं।
मैंने बरामदे में पत्तियॉँ रखवा लीं। उसी पेड़ के नीचे उसकी चौगुनी पत्तियां पड़ी हुई थी। काछी ने उनका एक गट्ठा बनाया और सर पर लादकर चला गया। अब मुझे मालूम हुआ, यह देहाती कितने चालाक होते हैं। कोई बात मतलब से खाली नहीं।
मगर दूसरे दिन बकरी को बाग में ले जाना मेरे लिए कठिन हो गया। काछी फिर देखेगा और न जाने क्या-क्या फिकरे चुस्त करे। उसकी नजरों में गिर जाना मुंह से कालिख लगाने से कम शर्मनाक न था। हमारे सम्मान और प्रतिष्ठा की जो कसौटी लोगों ने बना रक्खी है, हमको उसका आदर करना पड़ेगा, नक्कू बनकर रहे तो क्या रहे।
लेकिन बकरी इतनी आसानी से अपनी निर्द्वन्द्व आजाद चहलकदमी से हाथ न खींचना चाहती थी जिसे उसने अपने साधारण दिनचर्या समझना शुरू कर दिया था। शाम होते ही उसने इतने जोर-शोर से प्रतिवाद का स्वर उठायया कि घर में बैठना मुश्किल हो गय। गिटकिरीदार ‘मे-मे’ का निरन्तर स्वर आ-आकर कान के पर्दों को क्षत-विक्षत करने लगा। कहां भाग जाऊं? बीवी ने उसे गालियां देना शुरू कीं। मैंने गुससे में आकर कई डण्डे रसीदे किये, मगर उसे सत्याग्रह स्थागित न करना था न किया। बड़े संकट में जान थी।
आखिर मजबूर हो गया। अपने किये का, क्या इलाज! आठ बजे रात, जाड़ों के दिन। घर से बाहर मुंह निकालना मुश्किल और मैं बकरी को बाग में टहला रहा था और अपनी किस्मत को कोस रहा था। अंधेरे में पांव रखते मेरी रूह कांपती है। एक बार मेरे सामने से एक सांप निकल गया था। अगर उसके ऊपर पैर पड़ जाता तो जरूर काट लेता। तब से मैं अंधेरे में कभी न निकलता था। मगर आज इस बकरी के कारण मुझे इस खतरे का भी सामना करना पड़ा। जरा भी हवा चलती और पत्ते खड़कते तो मेरी आंखें ठिठुर जातीं और पिंडलियां कॉँपने लगतीं। शायद उस जन्म में मैं बकरी रहा हूंगा और यह बकरी मेरी मालकिन रही होगी। उसी का प्रायश्चित इस जिन्दगी में भोग रहा था। बुरा हो उस पण्डित का, जिसने यह बला मेरे सिर मढी। गिरस्ती भी जंजाल है। बच्चा न होता तो क्यों इस मूजी जानवर की इतनी खुशामद करनी पड़ती। और यह बच्चा बड़ा हो जायगा तो बात न सुनेगा, कहेगा, आपने मेरे लिए क्या किया है। कौन-सी जायदाद छोड़ी है! यह सजा भुगतकर नौ बजे रात को लौटा। अगररात को बकरी मर जाती तो मुझे जरा भी दु:ख न होता।
दूसरे दिन सुबह से ही मुझे यह फिक्र सवार हुई कि किसी तरह रात की बेगार से छुट्टी मिले। आज दफ्तर में छुट्टी थी। मैंने एक लम्बी रस्सी मंगवाई और शाम को बकरी के गले में रस्सी डाल एक पेड़ की जड़ से बांधकर सो गया-अब चरे जितना चाहे। अब चिराग जलते-जलते खोल लाऊंगा। छुट्टी थी ही, शाम को सिनेमा देखने की ठहरी। एक अच्छा-सा खेल आया हुआ था। नौकर को भी साथ लिया वर्ना बच्चे को कौन सभालाता। जब नौ बजे रात को घर लोटे और में लालटेन लेकर बकरी लेनो गया तो क्या देखता हूं कि उसने रस्सी को दो-तीन पेड़ों से लपेटकर ऐसा उलझा डाला है कि सुलझना मुश्किल है। इतनी रस्सी भी न बची थी कि वह एक कदम भी चल सकती। लाहौलविकलाकूवत, जी में आया कि कम्बख्त को यहीं छोड़ दूं, मरती है तो मर जाय, अब इतनी रात को लालटेन की रोशनी में रस्सी सुलझाने बैठे। लेकिन दिल न माना। पहले उसकी गर्दन से रस्सी खोली, फिर उसकी पेंच-दर-पेंच ऐंठन छुड़ाई, एक घंटा लग गया। मारे सर्दी के हाथ ठिठुरे जाते थे और जी जल रहा था वह अलग। यह तरकीब। और भी तकलीफदेह साबित हुई।
अब क्या करूं, अक्ल काम न करती थी। दूध का खयाल न होता तो किसी को मुफ्त दे देता। शाम होते ही चुड़ैल अपनी चीख-पुकार शुरू कर देगी और घर में रहना मुश्किल हो जायगा, और आवाज भी कितनी कर्कश और मनहूस होती है। शास्त्रों में लिखा भी है, जितनी दूर उसकी आवाज जाती है उतनी दूर देवता नहीं आते। स्वर्ग की बसनेवाली हस्तियां जो अप्सराओं के गाने सुनने की आदी है, उसकी कर्कश आवाज से नफरत करें तो क्या ताज्जुब! मुझ पर उसकी कर्ण कटु पुकारों को ऐसा आंतक सवार था कि दूसरे दिन दफ्तर से आते ही मैं घर से निकल भागा। लेकिन एक मील निकल जाने पर भी ऐसा लग रहा था कि उसकी आवाज मेरा पीछा किये चली आती है। अपने इस चिड़चिड़ेपन पर शर्म भी आ रही थी। जिसे एक बकरीरखने की भी सामर्थ्य न हो वह इतना नाजुक दिमाग क्यों बने और फिर तुम सारी रात तो घर से बाहर रहोगे नहीं, आठ बजे पहुंचोगे तो क्या वह गीत तुम्हारा स्वागत न करेगा?
सहसा एक नीची शाखोंवाला पेड़ देखकर मुझे बरबस उस पर चढ़ने की इच्छा हुई। सपाट तनों पर चढ़ना मुश्किल होता है, यहां तो छ: सात फुट की ऊंचाई पर शाखें फूट गयी थीं। हरी-हरी पत्तियों से पेड़ लदा खड़ा था और पेड़ भी था गूलर का जिसकी पत्तियों से बकरियों को खास प्रेम है। मैं इधर तीस साल से किसी रुख पर नहीं चढ़ा। वहआदत जाती रही। इसलिए आसान चढ़ाई के बावजूद मेरे पांव कांप रहे थे पर मैंने हिम्मत न हारी और पत्तियों तोड़-तोड़ नीचे गिराने लगा। यहां अकेले में कौन मुझे देखता है कि पत्तियां तोड़ रहा हूं। अभी अंधेरा हुआ जाता है। पत्तियों का एक गट्ठा बगल में दबाऊंगा और घर जा पहुंचूंगा। अगर इतने पर भी बकरी ने कुछ चीं-चपड़ की तो उसकी शामत ही आ जायगी।
मैं अभी ऊपर ही था कि बकरियों और भेड़ों काएक गोल न जाने किधर से आ निकला और पत्तियों पर पिल पड़ा। मैं ऊपर से चीख रहा हूं मगर कौन सुनता है। चरवाहे का कहीं पता नहीं । कहीं दुबक रहा होगा कि देख लिया जाऊंगा तो गालियां पड़ेंगी। झल्लाकर नीचे उतरने लगा। एक-एक पल में पत्तियां गायब होती जाती थी। उतरकर एक-एक की टांग तोडूंगा। यकायक पांव फिसला और मैं दस फिट की ऊंचाई से नीचे आ रहा। कमर में ऐसी चोट आयी कि पांच मिनट तक आंखों तले अंधेरा छा गया। खैरियत हुई कि और ऊपर से नहीं गिरा, नहीं तो यहीं शहीद हो जाता। बारे, मेरे गिरने के धमाके से बकरियां भागीं और थोड़ी-सी पत्तियां बच रहीं। जब जरा होश ठिकाने हुए तो मैंने उन पत्तियों को जमा करके एक गट्ठा बनाया और मजदूरों की तरह उसे कंधे पर रखकर शर्म की तरह छिपाये घर चला। रास्ते में कोई दुर्घटना न हुई। जब मकान कोई चार फलांग रह गया और मैंने कदम तेज किये कि कहीं कोई देख न ले तो वह काछी समाने से आता दिखायी दिया। कुछ न पूछो उस वक्त मेरी क्या हालत हुई। रास्ते के दोनो तरफ खेतों की ऊंची मेड़ें थीं जिनके ऊपर नागफनी निकलेगा और भगवान् जाने क्या सितम ढाये। कहीं मुड़ने का रास्ता नहीं और बदल ली और सिर झुकाकर इस तरह निकल जाना चाहता था कि कोई मजदूर है। तले की सांस तले थी, ऊपर की ऊपर, जैसे वह काछी कोई खूंखार शोरहो। बार-बार ईश्वर को याद कर रहा था कि हे भगवान्, तू ही आफत के मारे हुओं का मददगार है, इस मरदूद की जबान बन्द कर दे। एक क्षण के लिए, इसकी आंखों की रोशनी गायब कर दे...आह, वह यंत्रणा का क्षण जब मैं उसके बराबर एक गज के फासले से निकला! एक-एक कदम तलवार की धार पर पड़ रहा था शैतानी आवाज कानों में आयी-कौन है रे, कहां से पत्तियां तोड़े लाता है!
मुझे मालूम हुआ, नीचे से जमीन निकल गयी है और मैं उसके गहरे पेट में जा पहुंचा हूं। रोएं बर्छियां बने हुए थे, दिमाग में उबाल-सा आ रहा था, शरीर को लकवा-सा मार गया, जवाब देने का होश न रहा। तेजी से दो-तीन कदम आगे बढ़ गया, मगर वह ऐच्छिक क्रिया न थी, प्राण-रक्षा की सहज क्रिया थी।
कि एक जालिम हाथ गट्ठे पर पड़ा और गट्ठा नीचे गिर पड़ा। फिर मुझे याद नहीं, क्या हुआ। मुझे जब होश आया तो मैं अपने दरवाजे पर पसीने से तर खड़ा था गोया मिरगी के दौरे के बाद उठा हूं। इस बीच मेरी आत्मा पर उपचेतना का आधिपत्य था और बकरी की वह घृणित आवाज, वह कर्कश आवाज, वह हिम्मत तोड़नेवाली आवाज, वह दुनिया की सारी मुसीबतों का खुलसा, वह दुनिया की सारी लानतों की रूह कानों में चुभी जा रही थी।
बीवी ने पूछा-आज कहां चले गये थे? इस चुड़ैल को जरा बाग भी न ले गये,जीना मुहाल किये देती है। घर से निकलकर कहां चली जाऊ!
मैंने इत्मीनान दिलाया-आज चिल्ला लेने दो, कल सबसे पहला यह काम करूंगा कि इसे घर से निकाल बाहर करूंगा, चाहे कसाई को देना पड़े।
‘और लोग न जाने कैसे बकरियां पालते हैं।’
‘बकरी पालने के लिए कुत्ते का दिमाग चाहिए।’
सुबह को बिस्तर से उठकर इसी फिक्र में बैठा था कि इस काली बलासे क्योंकर मुक्ति मिले कि सहसा एक गड़रिया बकरियों का एक गल्ला चराता हुआ आ निकला। मैंने उसे पुकारा और उससे अपनी बकरी को चराने की बात कही। गड़रिया राजी हो गया। यही उसका काम था। मैंने पूछा-क्या लोगे?
‘आठ आने बकरी मिलते हैं हजूर।’
‘मैं एक रुपया दूंगा लेकिन बकरी कभी मेरे सामने न आवे।’
गड़रिया हैरत में रह गया-मरकही है क्या बाबूजी?
‘नही, नहीं, बहुत सीधी है, बकरी क्या मारेगी, लेकिन मैं उसकी सूरत नहीं देखना चाहता।’
‘अभी तो दूध देती है?’
‘हां, सेर-सवा सेर दूध देती है।’
‘दूध आपके घर पहुंच जाया करेगा।’
‘तुम्हारी मेहरबानी।’
जिस वक्त बकरी घर से निकली है मुझे ऐसा मालूम हुआ कि मेरे घर का पाप निकला जा रहा है। बकरी भी खुश थी गोया कैद से छूटी है, गड़रिये ने उसी वक्त दूध निकाला और घर में रखकर बकरी को लिये चला गया। ऐसा बेगराज गाहक उसे जिन्दगी में शायद पहली बार ही मिला होगा।
एक हफ्ते तक दूध थोड़ा-बहुत आता रहा फिर उसकी मात्रा कम होने लगी, यहां तक कि एक महीना खतम होते-होते दूध बिलकुल बन्द हो गया। मालूम हुआ बकरी गाभिन हो गयी है। मैंने जरा भी एतराज न किया काछी के पास गाय थी, उससे दूध लेने लगा। मेरा नौकर खुद जाकर दुह लाता था।
कई महीने गुजर गये। गड़रिया महीने में एक बार आकर अपना रुपया ले जाता। मैंने कभी उससे बकरी का जिक्र न किया। उसके खयाल ही से मेरी आत्मा कांप जाती थी। गड़रिये को अगर चेहरे का भाव पढ़ने की कला आती होती तो वह बड़ी आसानी से अपनी सेवा का पुरस्कार दुगना कर सकता था।
एक दिन मैं दरवाजे पर बैठा हुआ था कि गड़रिया अपनी बकरियों का गल्ला लिये आ निकला। मैं उसका रुपया लाने अन्दर गया, कि क्या देखता हूं मेरी बकरी दो बच्चों के साथ मकान में आ पहुंची। वह पहले सीधी उस जगह गयी जहां बंधा करती थी फिर वहां से आंगन में आयी और शायद परिचय दिलाने के लिए मेरी बीवी की तरफ ताकने लगी। उन्होंने दौड़कर एक बच्चे को गोद में ले लिया और कोठरी में जाकर महीनों का जमा चोकर निकाल लायीं और ऐसी मुहब्बत से बकरी को खिलाने लगीं कि जैसे बहुत दिनों की बिछुड़ी हुई सहेली आ गयी हो। न व पुरानी कटुता थी न वह मनमुटाव। कभी बच्चे को चुमकारती थीं। कभी बकरी को सहलाती थीं और बकरी डाकगड़ी की रफ्तार से चोकर उड़ा रही थी।
तब मुझसे बोलीं-कितने खूबसूरत बच्चे है!
‘हां, बहुत खूबसूरत।’
‘जी चाहता है, एक पाल लूं।’
‘अभी तबियत नहीं भरी?’
‘तुम बड़े निर्मोही हो।’
चोकर खत्म हो गया, बकरी इत्मीनान से विदा हो गयी। दोनों बच्चे भी उसके पीछे फुदकते चले गये। देवी जी आंख में आंसू भरे यह तमाशा देखती रहीं।
गड़रिये ने चिलम भरी और घर से आग मांगने आया। चलते वक्त बोला-कल से दूध पहुंचा दिया करूंगा। मालिक।
देवीजी ने कहा-और दोनों बच्चे क्या पियेंगे?
‘बच्चे कहां तक पियेंगे बहूजी। दो सेर दूध् अच्छा न होता था, इस मारे नहीं लाया।’
मुझे रात को वह मर्मान्तक घटना याद आ गयी।
मैंने कहा-दूध लाओ या न लाओ, तुम्हारी खुशी, लेकिन बकरी को इधर न लाना।
उस दिन से न वह गड़रिया नजर आया न वह बकरी, और न मैंने पता लगाने की कोशिश की। लेकिन देवीजी उसके बच्चों को याद करके कभी-कभी आंसू बहा रोती हैं।


संकलक:प्रवीण कुलकर्णी

Tuesday 13 April 2010

भीमवंदना


भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना!

दुमदुमे 'जयभीम' ची
गर्जना चोहीकडे
सारखा जावे तिथे
हा तुझा डंका झडे
घे, आता घे राहिलेल्या संगरांची वंदना!

कोणते आकाश हे?
तू अम्हा नेले कुठे?
तू दिलेले पंख हे...
पिंजरे गेले कुठे?
या भरा-या आमुच्या...हि पाखरांची वंदना!

कालचे सारे मुके
आज बोलू लागले
अन तुझ्या सत्यासवे
शब्द तोलू लागले
घे वसंता, घे मनांच्या मोहरांची वंदना!

एक आम्ही जाणतो
आमची तू माउली
एवढे आहे खरे
आमुची तू सावली
घे अम्ही त्यांना दिलेल्या उत्तरांची वंदना!

जाळले गेलो तरी
सोडले नाही तुला
कापले गेलो तरी
तोडले नाही तुला
हि तुला उध्वस्त झालेल्या घरांची वंदना!

तू उभा सूर्यापरी
राहिली कोठे निशा?
एवढे अम्हा काळे
ही तुझी आहे दिशा!
मायबापा, घे उद्याच्या अंकुराची वंदना!

धम्मचक्रची तुझ्या
वाढवू आम्ही गती
हा तुझा झेंडा आम्ही
घेतलेला सोबती
ऐक येणा-या युगांच्या आदराची वंदना!


सुरेश भट
संकलक:प्रवीण कुलकर्णी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण

Monday 12 April 2010

डॉ. आंबेडकर


धर्माच्या जातीच्या लिंगाच्या वंशाच्या वर्गाच्या चिलखती खुराड्यांना
मूठभर कल्पिणा-या
झडणा-या बासरीच्या मंद्र पावसात
आत्म्याला रस्ते फोडून विजेरी झाडांना घेरून
ओढल्या गेल्यायत माझ्या दो-या तुझ्या कर्तृत्वाच्या दिशेनं
म्हातारीच्या बुडख्यात खोल खोल लाथ हाणणा-या
उडून जातोय पारा आरशांचा
फाटतोय समुद्र नरकाचा
उंच उंच विखरून नाहीशी होतेय पापग्रस्तांच्या हाडांची भुकटी
मावळतोय सूर्य सैतानांच्या प्रदेशातून
वसंतातून पुराणाची पानं फाडण-या
माझ्या कंठातून अभद्र लोकांची निर्भर्त्सना घडविणा-या
तुझ्या स्वर्गीय झ-यातून मिळतंय पाणी जन्मोजन्मीच्या असृश्य कातडीला
देवाच्या नि माण्साच्या अस्थिरतेला वाव देणा-या
अवदसाच्या नि हडळीच्या मोहमयी मांड्या पोखरणा-या
देवदत्त वा-याचं गंडस्थळ फोडणा-या
मी जिथून सुरुवात करतो त्या तुझ्यापासूनच्या सर्वमान काळाला
बांधणारांनी बांधावे भूतात गोणपाटात
नि द्याव्यात तिला मूर्त अमुर्तासारखी भन्नाट नावे
अशा नावाचं संकेतचिन्ह उंच कपाळावर
रेखाण्यासाठी असतो सरसावलेला आंधळा समुदाय
स्वतःच्याच महात्मेपणाला सुरुंग योजणा-या
मी शोधणार नाही तुला तेजीमंदीच्या अराशीत घडीच्या घड्याळीत
कावळा ते कारखाना मुतारी ते फरासखाना
गंज ते ७ वर्षाच्या मुलाच लखलखत काळीज
या तमाम परिस्थितीतून दोलायमान होणा-या सागा
मी चोखाळतोय स्थित्यंतराच्या लाटा कालखंडाच्या अग्रावरून
नि विचार करतोय तुझ्या ब्राँझच्या पुतळ्यावर शिटणा-या रानवट
नि शहरी पाखरांचा
तसा विचार हा विचार नसतोच मुळी तो अस्तो परिक्रमेला गिळत सुटलेला
बांडगुळ
ज्याच्यापासून व्यक्तिमत्वाचा उगम होतो नि खुंटते दीर्घ आत्मयात्रा
ज्यात ज्योत नसते नि धारदार सुरीही
ज्यात सुसरीच्या पाठीसारखी असते स्त्रैणलिंगी कठीणता नि गेंड्यासारखी
उदासीनता
ज्यात नुस्तीच जगण्याच्या मुलस्त्रोताची बडबड नि चिवट घोरपड
नि किल्ल्याबुरुजांसारखी अव्याहत शरीरं
माझ्या छातीत्ली पोकळी हलवणा-या
विचार मरण धादांत दोन्ही
चिलीम संभोग धादांत दोन्ही
जणू संपूर्ण विवस्त्रतेला विकत घेतलेलं पांघरूण चिंध्यांच्या देवीपासून
विचार-चीरवेदना जिला सदोदित टोकरतो अस्तित्वाचा पोपट
मरण-शिलालेख ज्याला सदोदित भितो विचारवंत
मरण
विचार
चिलीम
संभोग
१ चक्रवर्तिखडा जो काळालाही दाताने चावता येत नाही
तसं पाहिलं तर मलाच माझा चेहरा पाहता येत नाही
ज्याच्याबद्दल
शिसारी वाटावी असा मी त्यांच्या कच्छपी एकुलता प्राणी व्हावा
इतक्या महत्वाच्या दारात तू मला लोटले आहेस
कुल्ल्यात उगवलेलं दयार्द्र मातीचं घुबड नि काळ्याशार रक्ताचा गुलाब
ज्याच्या पिकल्या श्वासातून माझ्या ओकारीला आज्ञा घडतात
नि मला गर्दीतून चालवतात
नि चालतात माझ्याबरोबरीने माण्सासारखी झाडं
नि माझे हात रचतात कल्पांताची बाड
मला अच्छादन घालणारी मिरवणूक जिला नस्त मरणमूळ
जिच्यासाठी माझ्या मनात पेटलेला अग्निकुंड नि हवेवर डोलणारे शुभ्र ससे
जी एकाच कुलाची तेजस्वी धारणा ऋतूंनी योजलेली
मिरवणूक नि मी दोन नव्हतोच कधी
समलिंगची वर्गवारी करत नसतो काळ : कारण त्याचे डोळे नस्तात
सेन्सॉरइतके अधू
तसे असेल तर माझ्या नि मिरवणुकीच्या तळाशी
जो तुझा चेहरा
देवमाशांनी दुखावलाय तो विभिन्न कल्पिलाय काय लोकसभांतून

वेदनेतून यातनेतून दृश्यमान होणा-या
डोक्यावर भक्ष्य शोधीत हिंडतोय लष्करी विमानांचा घोगरा आवाज
नि मार्शललॉची इंगिते
पुसटताहेत नकाशावरून रेषा नि रेषांचे जाळे
नि आणीबाणीतून माझा अट्टाहास निघालाय अधिष्टानासाठी
अश्वमेधी इच्छा घेऊन
सोबत डाळिंबी अरण्यातून तटस्थ समाज : तो उखडला नाही तर
धोंड येईल तुझ्यात नि माझ्यात नि दिसणार नाही
कमळांनी वेढलेल्या स्फटिकात तुझं तेजोबिंब सर्वजड वस्तूंना नकार देणारं
नि माझ्याशी एकरूप असलेलं भाजलेल्या भाकरीसारखं खरपूस नि कसदार
एखादी मिल एखादी झोपडी
एखादा दमेकरी एखादा सैनिक
दीर्घ वसाहतीमधून दिवस जातात बाळपणीच्या अंगणात
खेळतात तांबूस झिप-या कुत-याच्या पिलांबरोबर
आणि हुंगतात कैयापूर्वीचा मोहोर
नि पकडून ठार करतात भेडसावणा-या प्रतीसावल्या
हरणासारख्या बागडण-या खवल्यासारखा चमकणा-या कळपकळपांनी
मला भीती वाटते मी सण्कत चाललोय त्याची
तू गेल्याच्या तब्बल १५ वर्षानंतर
तुझ्या एका साथीला मृत्युच्या धुळीनं भरवलं
नि ७१ वर्षाच्या लांबीवर थडगवलं
नि तुझ्या वेळेला पसरलेल्या अवकळेची पुनरावृत्ती झाली
तुझ्या बाबतीत वापरलेल्या हेडलाईन्स
वर्तमानपत्रांनी त्याच्याही बाबतीत वापरल्या
'दलितांचा कैवारी गेला
दलित समाजात खोल दरी निर्माण झाली'
चळवळीतल्या हरेक नेत्याचे अंगरखे सारखे असतात काय?
नि त्यांच्या संबधातील शाई नि अक्षरं नि चपला नि पावलं
ज्याच्या हातून कधीच घडत नाही प्रमाद अगोदरच्याची पावलं सोडून
मागं किंवा पुढं जाण्याचा
अशाच्यात नस्ते गतीचं इंधन जे बसवलेलं अस्त जन्मजात शरीरात
नि धम्मक अगोदरच्याच्या उपस्थितीत स्वतःच कफन
नि गुंततो सनदी सवलतींच्या बाहुपाशात आवर्जून
नि बसतो घोड्यांवर निपुत्रिक खुर्चीसाठी
जो बदलत नाही रात्र आणि दिवसाची चव किंवा जीभ किंवा
जीभेवरली लाळ किंवा लाळेतल पाणी
जो हरवतो मातीतली जीवंतता नि निर्मितो गटबाजीचे
काळेगोरे राक्षस
अशांसाठी मी डोळे सोडून रडत नाही हृदयानी
नि अंगातलं तेल काढून पेटवत नाही मेणबत्त्या
नि जात नाही काळे कपडे घालून त्यांच्या जाहीर शोकसभेला

लोकांनी दिलेल्या सिंहासनावर विराजमान होणा-या
उद्रेक नि शोकातून मला फक्त तुझाच वास येतो
नि सुटतो माझ्यातील मालवलेल्या बुबुळांना नि अपंगांना कंड
तू दिलेल्या संघर्षशील शिकवणुकीतून मी देतो मुलभूत श्रद्धांना वचनांना
आव्हान
नि खोदतो स्वतःला दु:खदैन्यातून अंतिम कणापर्यंत
नि मारतो स्वतःच्याही काळजात पाजळलेल्या कुदळी
नि भिजवतो तुझ्या आयुष्याची पानं उष्ण रक्तानी
नि जागवतो माझ्यातली एकमात्र सच्चाई
नि वावरतो बंदुकांच्या फैरीतून तोफांच्या फेकीतून रणगाड्यांच्या धुमश्चक्रीतून
नि गव्हाच्या हिरव्याकंच पात्यांतून
तसा सुईच्या अग्रापासून जुळलेला असतो जिव्हाळा प्रेमाशी नि हिरव्या
रंगाशी
नि चपटीतून थरथरणा-या वळूच्या शक्तीशी
नव-याला पडलेली स्वप्नं बायकोला पडतात बायकोला पडलेली स्वप्नं
पोराला नि बांधली जाते साखळी उद्याच्या सुखरूप परिस्थितीची
तसा प्रत्येकजण असतो पूर्ण सूर्य
जो राखतो निगा निवडूंगासकट सगळ्यांची
नि पाकळ्यांवर सांडलेले दव जो वापरतो
निरंतर पीडेच्या अहितासाठी
जायला कळतो जनावर नि माणूस यातला फरक
जो उब्तो दिवसरात्रीच्या त्याच त्याच पणाला
जो मारतो छलांग सर्वांवरून
ज्याला जन्ममृत्युचा रंग वाटतो मोसंबीचा नि कुचकामी
ज्याची चोच बनते पितळी नि टोचते लूत वर्षांवरली
जो वाहतो जयजयकाराच्या नद्यांतून बारमाही
नि हलताना दिसतो फुलाच्या स्मितातून
जो नाकारतो रयतेची चाकरी नि येसकरपणाची भाकरी
जो आणतो जनशक्तीच्या किमयेला गाज
जो केकीच्या नि रमच्या चिखलात रुजत नाही
जो पायपुसन्यावर बसत नाही
जो नूतन वर्षाच्या फुलपाखरासारखा उडतो नि प्रकाश पसरवतो
जो रूळांबरोबर वाढत जातो
जो युनिव्हर्सिट्याचे चिरेबंद ढिले करतो
जो स्वतंत्रतेकडून स्वतंत्रकडे जातो
असा तू एकुलता एक आमच्या रथाचा सारथी
जो दिग्विजयी तंद्रेतून आमच्यात उतरतो
नि शेतातून गर्दीतून नि मोर्च्यातून नि लढ्यातून
आमच्याबरोबर असतो
नि आम्हाला शोषणातून सोडवतो
तोच तू
तोच तू आमचा



नामदेव ढसाळ
गोलपिठा
संकलक:प्रवीण कुलकर्णी





भल्या पहाटे निघून आले


सख्या तुला भेटण्यास मी या
भल्या पाहते निघून आले
घरातुनी चोरपावलांनी
लपून आले...जपून आले...

तुझ्याच स्वप्नात रात गेली...तुझ्याच स्वप्नात जाग आली
तुझ्याच
स्वप्नात जागणा-या जगातुनी मी उठून आले

विचारले मी न अंबराला...विचारले मी न वारीयाला....
तुझ्या मिठीत निरोप आला-मिठीत मी मोहरून आले!

अताच हा दूर तारकांचा कुठेतरी काफिला निघाला
अताच हे चांदणे गुलाबी हळूच मी पांघरून आले

गडे मला बोलता न आले, कुणीकुणी बोललेच नाही...
अखेर माझ्याच आसवांना तुझा पत्ता मी पुसून आले!


सुरेश भट
संकलन:प्रवीण कुलकर्णी

खुलासे


मी खुलासेही कशासाठी करावे?
लोक पाठीमागून घेतात चावे!

ही सुखाच्या इंद्रजालाचीच जादू
पिंज-याला मानिती आकाश रावे!

या फुलांना सारखा दुर्गंध येई...
हे वसंताचे गटारी बारकावे!

धाकटे दुर्वास का निवृत्त झाले?
शापितांनी काय छाट्याचे करावे?

या पिशाच्च्यांच्या कशा आबाद वस्त्या?
माणसांची ही कशी ओसाड गावे?

सांगतो जल्लाद रक्ताचा घरोबा
( सांडलेले रक्त का होते परावे? )

कोणते नाहीत डोळे आज ओले?
आसवांनी आसवांना काय द्यावे?

पाहुनी घ्यावे भविष्याच्या दिठीने...
बोलण्यासाठी जगाचे ओठ व्हावे!

काय साधी माणसे बोलून गेली?
घेतले सिंहासनाने हेलकावे!

जन्मले घेऊन जे पायात काटा
त्या भणंगांनीच यात्रेला निघावे

देश हा बेईमान झालेल्या ऋतूंचा
येथले आषाढ सुद्धा आगलावे!

सुरेश भट
संकलन:प्रवीण कुलकर्णी





Thursday 8 April 2010

असेन मी नसेन मी


असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे.

हवेत ऊब भोवती सुवास धुंद दाटले
तसेच काहीसे मनी तुला बघून वाटले
उन्हे जळात हलती तिथे बसेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे.

स्वये मनात जागते न सूर ताल मागते
अबोल राहूनी स्वतः अबोध गूज सांगते
तृणात फुलपाखरू तसे बसेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे.

तुला मला न ठाउके पुन्हा कधी कुठे असू?
निळ्या नभात रेखली नकोस भावना पुसू
उरी भरून राहिले तुला दिसेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे.

स्वये मनात जागते न सूर ताल मागते
अबोल राहूनी स्वतः अबोध गूज सांगते
तृणात फुलपाखरू तसे बसेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे!


गीत:शांता शेळके
संगीत,गायक:यशवंत देव
संकलक:प्रवीण कुलकर्णी

तोच चंद्रमा नभात



तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी
एकांती मजसमीप तीच तूही कामिनी!

नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी
एकांती मजसमीप तीच तूही कामिनी!

सारे जरी ते तसेच धुंदि आज ती कुठे?
मीही तोच तीच तूही प्रीती आज ती कुठे?
ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी
एकांती मजसमीप तीच तूही कामिनी!

त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा
गीत ये न जुळुनी भंगल्या सुरांतुनी
एकांती मजसमीप तीच तूही कामिनी!


गीत:शांता शेळके
संगीत, गायक:सुधीर फडके
संकलन:प्रवीण कुलकर्णी

संक्षेप


हा ठोकरून गेला, तो वापरून गेला..
जो भेटला मला तो वांधा करून गेला?

वेशीवरी मनाच्या आले सवाल सारे
माझा सवाल माझ्या ओठी विरून गेला

चाहूल हि तुझी की, हि हूल चांदण्यांची?
जो चंद्र पाहिला मी तोही दुरून गेला!

केंव्हाच आसवांची गेली पुसून गावे...
स्वप्नामधेच माझा रस्ता सरून गेला

बोलू कुणास देई आकांत हा सुखाचा?
मागेच दु:खितांचा टाहो मरून गेला!

कानात कोठडीच्या किंचाळला झरोका-
"बाहेर एक कैदी तारा धरून गेला!"

आजन्म ही तुझी मी केल्यावरी प्रतीक्षा...
माझाच भास माझ्या अंगावरून गेला!


सुरेश भट
संकलक:प्रवीण कुलकर्णी

निष्कर्ष


उगाच काळजी संभावितांना
-कण्हाया लागती दारू पिताना!

तसा झुंजार तो नावाजलेला
(तसा नावाजला गेला भिताना)

अहो ह्या पंगतीला अंत नाही
....अता पत्रावळी खाती शितांना!

भुकेलेल्या, तुझी पूजाच खोटी
हवे अश्रू तिच्या दैवी स्मितांना

दगा केला पुन्हा सामुद्रीकांनी
चला शोधू फरारी भाकितांना!

कसे झुंजले ते प्रस्थापितांशी?
विचार ह्या नव्या प्रस्थापितांना!

दिसे हे रक्त साध्या माणसांचे
(कुणी मारी न चाकू प्रेषितांना)

इथे ज्वाळाविना काहीच नाही
फुले मागू नये कोणी चितांना!


सुरेश भट
संकलन:प्रवीण कुलकर्णी

विदूषक :जी.ए.कुलकर्णी


Sunday 4 April 2010

वेश्येच्या धंदेवाईक प्रेरणांतून


वेश्येच्या धंदेवाईक प्रेरणांतून सांगाडलेलं जिभांच जुळ
आतड्यातून फुटून आलंय मणिकांचन
डावे उजवे करत बसलेल्या नेपाळी पोरी जश्या
तुफानात मोडतोड झालेल्या वनस्पती वाजताहेत गोलघुमट
त्यांच्या थिजलेल्या हृदयात हंबरलेला प्लास्टिकचा बुद्ध
पावसाळातल्या घरंदाज हिर्वळीत उठून दिसावा इत्का सतेज
साहेबी द्राक्षान गहिवरलेल आखात
गडबड्या लोळणा-या दळभद्रया भिका-यांना सुचीपर्णी गोधडी
मनगटवरल्या चमेलीगज-यात कवळ्या कलेजीची शिकार उरकून
शेवटच्या बसची वाट पाहणारे बाहेरख्याली लोक
बैलाची शिंगं घुसडताहेत काबुली दाढीत
अटातटीच्या दळणवळणाखाली फिरला जातो सापेक्ष मुडदा
उखाडलेल्या खडीची सांधेजोड पिळीत
चिघळलेल्या लिक्विड यातनांवर खरचटत राहते दूरवर
दाभणधार चौउधळ पाठमोहरी
शिंकरतात सहानुभूती भय्येबाज दुधाचे ट्रक्स गुरुशर्टवर
प्रेतवत आंगामांड्यांची बाजारू लपेट फेकली जाते
टेलिव्हिजनवरून आपल्यात
आपण होतो गोगलगाय : शंखशिंपले आणि जास्वंदी गिधाड


नामदेव ढसाळ
संकलक:प्रवीण कुलकर्णी


अंधाराने सूर्य पाहिला तेंव्हा


अंधाराने सूर्य पाहिला तेंव्हा
शब्द हुंकारले
नरकाच्या कोंडवाड्यात
किती दिवस राहायचं आम्ही?
श्वास घुसमटत!
...न...नष्टचर्येच्या गटारात
सडत होतो आम्ही अगतिक किड्यासारखे
आजपर्यंत.....
लक्तरांत गुंडाळलेली आमुची अब्रू
गोलपिठ्यावर नागविणारानो--
--तुमचा -हास जवळ आलाय :
मुक्तछंदाच्या संजीवनीने
आम्ही जिवंत झालो आहोत--
--तुमच्या पापाचे छिनाल घट फोडण्यासाठी!
--शब्द म्हणाले
अंधाराने सूर्य पाहिला तेंव्हा


नामदेव ढसाळ
गोलपिठा
संकलक:प्रवीण कुलकर्णी

रांडकी पुनव


रांडकी पुनव साजरी करतात हिजड्यांचे अप्रूप उत्साह
कुठल्याही सोम्यागोम्यान यावं दार ठोठावून जावं
वीर्याच भुईनळ पाजळीत आडदांड ८४ आसनं
कुल्ल्यांचे हिशोब चुकते करणारे आयुष्य फडफडतेय
खैरेबांडे पांजरपोळ डग्गा
ह्या सातानवसाच्या चुडेवाढवीस जातीने उपस्थित
-हायलेला हिजड्यांचा अफलातून बॉस
त्याने आपल्या अस्तित्वाचे टचटचीत कॉरीडॉर्स
पब्लिक केलेत....
तुम्ही तुमची वस्त्रं विसरून जा डोळे विर्घळवून पा
स्थिरजंगम जडावलेले ३६ नखरे गिलाव्याचे पालुपद
पुरुषगुढी
टाळ्या पिटून पिटून रोजाना उकळणारे खुजखुजते तांडे
ण्ड प्रक्टिसचा गंध नसलेले
वर्षातून एकदाच जगतात खुल्लमखुल्ला उरूस
देहावर डकवून बावटे अथवा झिळमिळत्या फिंदारून
आदाकारी जंगली षंढवरून
आर्त आर्त किंकाळत
खरं म्हंजे या धांदलीत चंद्रानं मावळू नये सूर्यानं उगवू नये
ही बीभत्स रात्र सतीसावित्री होऊन नाचतेय टिंगमटोल
कब्री उकलून आलेत सांगाडे
हिजड्यांचे अजनबी अग्निदिव्य पायला
आत्ता हिजडेविरहित जे जे ऑब्जेक्टव्ह प्रेक्षक
त्यांनी आपापले सामान चाचपून बघावे
धेडधाय पोटले बेवडा ठोकून वाजताहेत
क्लासिकल म्युझिक पेटताहेत गदारोळ गजलांचे
आयी दिवाली :
आयी दिवाली
तू पतंगासंग नाचे मैं किसके संग नाचू
बता जा :
तुम्ही आपापली पोरं ओळखून न्या
हिजड्यानी झगे वर केलेयत
हिजडे आभाळ झालेयत


नामदेव ढसाळ
गोलपिठा
संकलन:प्रवीण कुलकर्णी

क्रुसाच्या कन्वटीला


क्रुसाच्या कन्वटीला आपण आपला समागम उरकला
किंवा पखाली भरभरून मुसळधार घाम निथळला
जीव धरून जळणा-या कन्डल्स पायावरच विझल्या
हां हां म्हंत गावभर झाल्या
आपल्या माथ्यावरच्या काळ्याकुट्ट बेवारशी बेटावर
पालथ्या पडलेल्या चंद्रबिंदीचे श्वास नवोदित
वेश्येसारखे जागोजाग दुखावलेले
शेजारी होमगार्डचे रिकामे मैदान दुष्मनदावा साधलेले
कोसच्या कोस चाळवलेलं म्यांव म्यांव रातमांजर
रस्तोरस्ती आपण प्रशान्त रातडांबर


नामदेव ढसाळ
गोलपिठा
संकलक:प्रवीण कुलकर्णी

अलल्लाहू अकबर


डोळ्यांवर लगडलेल्या अंधाराच्या चिमण्या उडून जातायत
बेघर पोरांचे पाय कब्रस्तानमध्ये दिसताहेत
आपण गाळू आपल्यातले सिय्या-सुन्नी दर्गे
गुडघे टेकून रडू कब्री-कब्रीवर
अलल्लाहू अकबर


नामदेव ढसाळ
गोलपिठा
संकलन:प्रवीण कुलकर्णी

आमच्या आळीतून जाताना....


हे महाग्यानी लोक
हिंडताहेत मशाली पेटवून
गल्लीबोळांतून, आळीआळींतून
जेथे उंदीर उपाशी मरतात--
त्या आमच्या खोपटातील
काळोख, म्हणे त्यांना कळतो
पाणचट गवशीसारखे हेही एक थेर!
ज्यांना आपल्या गांडीखालचाच अंधार कळत नाही
त्यांनी पेटलेल्या माण्साना
छप्पन-टिकली बहुचकपणा
अजूनही दाखवावा!
अरे धुर्तांनो, ज्यांना तुमची नसननस कळलीय
त्यांच्याशी तरी इमान राखा
आणि ज्यांना उजेड दिसत नसेल
त्यांना तुमच्या मशाली खुशाल दाखवा;
आमची ना नाही
मात्र एक :
आमच्या आळीतून जाताना
त्या विझवूनच पुढे जा
आज आम्हाला या खोपटा-खोपटातून
पूर्ण सूर्य दिसतोय!


नामदेव ढसाळ
गोलपिठा
संकलक:प्रवीण कुलकर्णी

गोलपिठा व ढसाळ यांविषयी:विजय तेंडूलकर



नामदेव ढसाळ त्याच्या कवितासंग्रहाची बातमी सांगत आला तेंव्हा मला आनंद वाटला. कवितांचा मी व्यासंगी वाचक नाही. परंतु कविता समोर आली तर घाईने उलटतही नाही. ढसाळच्या कविता मी फुटकळ स्वरूपात वाचलेल्या होत्या. त्या मला वेधक वाटल्या होत्या. काहीवेळा पूर्णपणे कळल्या नव्हत्या. तरीही त्यामागचे मन जाणवले होते. नंतर ढसाळ एकदा भेटला. औपचारिक ओळख झाली. ढसाळ याच्या जगाविषयी त्याच्या कवितांमुळे माझ्या मनात किती औत्सुक्य साठले आहे, ते तेंव्हा कळले. इतके प्रश्न मनात जमले की काही विचारणेच जमले नाही. ढसाळ थोडासा हसला, मी थोडासा हसलो. ढसाळचे हसणे मला जवळिकीचे वाटले नाही. असेही वाटले की ते जवळिकीचे का असावे? त्याच्या मनात माझ्या जगाविषयी एक आकसच असला पाहिजे. त्याच्या लेखी मी त्या जगाचा प्रतिनिधीच नव्हतो काय?
नंतर काहीवेळा तो दिसत असे, पण हा माणूस आपल्याशी नीट बोलणार नाही असे माझ्या मनाने घेतले होते. ढसाळची कविताच त्याच्यापेक्षा मला जवळची होती. तिच्यातले अनेक शब्द, प्रतिमा कळूनही ती मला अस्सल,
कसदार आणि अस्वस्थ करणारी वाटत होती. या कवितेशीच माझी प्रसंगाप्रसंगाने एका मर्यादेपर्यंत दोस्ती जमलेली होती. आणि ढसाळ एकदा माझ्याशी आपण होऊन बोलला.मला खूप बरे वाटले.
या आश्चर्याला नंतर फार वाव उरलाच नाही. ढसाळ माझ्याकडे येऊ लागला, बसू लागला, हसू-बोलू लागला. इतके खोलवर वेदनेने आणि रागाने भरलेले काव्य लिहिणारा हा तरुण इतका प्रसन्न हसतो कसा, याचे मी नवल करी. असाच तो आला आणि हसत म्हणाला, 'माझ्या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहा.' त्याने फार प्रयत्न करताच मी होकार दिला.
आता आठवते की माझ्याहून अधिकारी माणसांकडे जाण्याला मी आग्रहाने सांगितले पण त्याने ते विशेष मनावर घेतले नाही. त्याने माझी परीक्षा पाहण्याचे ठरवलेच होते. तो म्हणाला, "तुम्हीच लिहा. मी आता कोणाकडे जात नाही."
कवितासंग्रहाला मी प्रस्तावना कशी लिहिणार? त्यातही जी कविता मला आवडली आहे पण शब्दश: समजत नाही, तिच्याविषयी कोणत्या अधिकाराने मी लिहिणार? केवळ एखादी गोष्ट आपल्याला समजते तशी आणि तेवढी आवडते हा काही तिच्यावरील आपला अधिकार ठरत नाही. जसजसा विचार करू लागलो तसतसा माझा मुळातच कमी असलेला आत्मविश्वास आणखी कमी होऊ लागला.
मी प्रथम ढसाळचे शब्दभांडार जमेल तेवढे माहित करून घेण्याचे ठरवले. त्याने स्वाधीन केलेल्या कविता एकत्रितपणे वाचल्या, कळणारे शब्द आणि प्रतिमा बाजूला काढून ढसाळपुढे विद्यार्थ्यासारखा बसलो. (ढसाळ मला 'सर' म्हणतो.) ढसाळने मला समजावून सांगितले. एरवी माझ्याशी (वरपांगी तरी) थोडा आदराने बोलणारा ढसाळ या वेळी एका निर्णायक आणि शांत अधिकाराने बोलत होता. कारण ते जग त्याचे होते. त्या जगाची रेशानरेषा त्याने जगून टिपलेली होती आणि एवढ्यापुरता त्याचा अधिकार होताच. अज्ञानी मी होतो. चंद्रबिंदी म्हणजे काय, डोबरी म्हणजे काय, सादळलेली जडे म्हणजे काय, रांडकी पुनव कशी आणि कुठे असते, खैरबांडे पांजरपोळ डग्गा याचा अर्थ काय, धेडधाय पोटले कशाला म्हणावे, .....नष्टचर्य असे एका कवितेत किंवा उज-एड असे दुस-या एका कवितेत आवर्जून त्याने का लिहिले आहे, पाणचट गवशी कुठे असते, छप्पनटिकली बहुचकपणा नक्की कसा, मगरमच पलीत्यांचा अर्थ काय, कु. अनुराधा बुधाजी उपशाम कोण आणि कोठली, थम घेऊन म्हणजे काय करून, महारोग्यासारख्या सांडलेल्या झोपड्या यात सांडणे शब्द कशाकरता, रायरंदी हाडूक कसे असते, खोडाबेडा हात म्हणजे कडे हात, बिंदाचिंदा हा कोठला शब्द, नेपाळी पोरी डावेउजवे कसे करतात, कंट्रीच्या मसाल्याची मलभोर मलय हे काय प्रकरण, पिंढ म्हणजे शरीराचा कोठला भाग, डिंगडांग धतींगचा शब्दार्थ काय, गुपची शिगा, डेडाळे, डल्ली,सल्ली, बोटी, गुडसे, डिलबोळ ही कोठली भाषा, अनबन कसे बनवतात,- एक ना शंभर गोष्टी. ढसाळने मला सारे सहनशीलपने आणि अधिकाराने समजावले. समजावताना एकीकडे तो संकोचत होता(विशेषत: घाणवाचक वा लिंगवाचक शब्द समजावताना) तरी माझा वर्ग घेण्यातला आनंदही त्याला मनोमन मिळत होताच आणि तो त्याच्या पारदर्शक चेह-यावर दिसत होता.
परंतु अर्थ विचारताना आणखीनच घोटाळा होऊ लागला. ढसाळच्या जगाविषयीच्या माझ्या घोर अज्ञानाने मला आता पुरते घेरले. कित्येक गोष्टींचे आपणाला ज्ञान नसते. नव्हे, अज्ञानच असते. परंतु जोवर त्या गोष्टीविषयी जाहीररीत्या ते देखील लेखी काही म्हणण्याचा सवाल येत नाही तोवर अज्ञानासकट आपण सुखात असतो. ढसाळने मला हसत हसत खिंडीतच गाठले होते. माझ्या अज्ञानाची मला (क्वचितच वाटू शकणारी) शरम वाटली. इतक्या जवळ जगणा-या या जगाविषयी आपण असे मख्ख असावे हे जाणवले आणि बोचू लागले. मी ढसाळला म्हणालो, "मला तुझे जग पाहायचे आहे." हसत त्याने ते दाखवण्याची तयारी दाखवली. ढसाळचे घर, त्याचा मोहल्ला, त्यातली माणसे आणि त्यांचे जगणे बघत ढसाळबरोबर मी एका रात्री चांगला दोन की तीन वाजेपर्यंत भटकलो. त्या रात्री गारठा मनस्वी होता. अनेकांना ढसाळने मला भेटवले. अंधारात आणि भगभगीत प्रकाशात, दुर्गंधीत आणि स्वस्त अत्तरांच्या दर्पात, भकास शांततेत आणि कर्कश गोंगाटात ढसाळने मला त्या रात्री भेटवलेल्या माणसांचे चेहरे, त्यांच्या नजरा, त्यांचे शब्द माझ्या अद्याप चांगले लक्षात आहेत.
परंतु इतकेच. एका रात्रीत मी हे चेहरे आणि हे शब्द यामागचे आणि पलीकडचे काय पाहू शकणार? फार फार वर वर मी थोडेबहुत पहिले. ढसाळ आणि त्याचा एक जोडीदार मला आणखी माहिती पुरवीत होते. ती ऐकली. या सगळ्याचा ढसाळची कविता अधिक चांगली समजून घेण्यासाठी उपयोग करण्याची माझी धडपड होती. ढसाळची कविता आजही मला पुरती समजली आहे असे मला वाटत नाही. पण ती मला जरा जास्त समजू लागली आहे आणि त्याहूनही जास्त आवडू लागली आहे. ढसाळच्या जगात उभे राहून त्याच्या कवितेत डोकावण्याचा प्रयत्न टाकून, मी आता ढसाळच्या कवितेच्या पुलावरून त्याचे जग समजावून घेऊ लागलो आहे. ह्या जगाच्या प्रत्यक्ष आणि ढसाळनेच घडवलेल्या ओझरत्या दर्शनाने या कामी मला चांगली मदत झाली आहे.
पांढरपेशा जगाच्या सीमा संपून पांढरपेशा हिशेबांनी 'नो न्स '- निर्मनुष्य प्रदेश -जेथून सुरु होतो तेथून नामदेव ढसाळ याच्या कवितेचे मुंबईतील, 'गोलपिठा' नावाने ओळखले जाणारे जग सुरु होते. हे जग आहे रात्रीच्या दिवसाचे, रिकाम्या किंवा अर्धभरल्या पोटांचे, मरणाच्या खस्तांचे, उद्याच्या चिंतांचे, शरम आणि संवेदना जळून उरणा-या मनुष्यादेहाचे, असोशी वाहणा-या गटारांचे, गटाराशेजारी मरणाची थंडी निवारीत पोटाशी पाय मुडपून झोपणा-या तरुण रोगी देहांचे, बेकारांचे, भिका-यांचे, खिसेकापूंचे, बैराग्यांचे, दादांचे आणि भडव्याचे; दर्ग्यांचे आणि क्रुसांचे; कुरकुरणा-या पलंगालगतच्या पोपडे गेलेल्या भिंतीवरच्या देवांचे आणि राजेश खन्नाचे; गांजाच्या खाटल्याचे, त्याच खाटल्यावरल्या कोप-यात झोपलेल्या गोजिरवाण्या मुलाचे. त्या मुलाला 'शरीफ' बनवण्याची महात्वाकांक्षा बाळगीत जवळच्या कुंटणखान्याची रखवाली करणा-या क्षयरोगी बापाचे, हिजड्याचे, हातभट्ट्याचे, अध्यात्मिक कव्वाल्यांच्या तबकड्यांचे आणि कोणत्याही क्षणी पाण्याच्या भावाने वाहणा-या ऊन चिकट रक्तांचे, वाफा ओकणा-या पाणचट लालभडक चहाचे; स्मगलिंगचे, नागव्या चाकूंचे, अफूचे. १९४३ साली मुंबईच्या गोदी भागात एक नंगा बाबा ओरडू लागला, माझ्यामागून या, जगबुडी येणार, माझ्यामागून या. लंगडे, थोटे, भुकेकंगाल, बेकार, रोगी, भोगी, जे कोणी त्याच्यामागून धावले ते या भागात येऊन वाचले म्हणे. कारण गोदीत प्रचंड स्फोट झाला. नंगा बाबाने गोलपिठ्याला आणून सर्वाना वाचवले. ढसाळच्या गोलपिठ्याला. जेथे महारोगी शरीरेही किंमत देऊन रस्त्याकडेला भोगली जातात, संभोगाशेजारी अर्भके रडतात, वेश्या गि-हाइकाच्या प्रतीक्षेत गळाभर प्रेमगीते गातात, जेथून कोणी जीवानिशी पळू शकत नाही, पळाले तर परत येते, तो गोलपिठा. दया-क्षमा-शांती यांचा लागता नसलेला गोलपिठा. ढसाळ सांगतो, 'इथला प्रत्येक हंगाम बेदर्दीच-उफराट्या काळजाचा-असतो."
हे ढसाळच्या भोवतालचे आणि त्याला कायम वेधून राहिलेले जग. या जगात आला दिवस सापडेल तसा भोगून फेकणा-या कवी नामदेव ढसाळचे रक्त महाराचे आहे. अस्पृश्यतेचा धर्मदत्त शाप ओठ बांधून एखाद्या पवित्र जखमेसारखा जपत आपल्या अस्पृश्य सावल्यांसकट जगले ते ढसाळचे पूर्वज होते. नामदेव ढसाळ या पूर्वजांचा वंशज.-कदाचित तसाच जगाला असता; परंतु एक महार वेगळा निघाला. त्याने त्याच्या समाजाचे भवितव्य बदलून टाकण्याचा चंग बांधला. त्या हीनदीन समाजाला क्रोध दिला. माणूसपणाचे हे महत्वाचे चिन्ह त्याने नामदेव ढसाळ याच्या पिढीच्या कपाळाकपाळावर डागले. अस्पृश्य नवबौद्ध बनले, घटनेने दास्यमुक्त झाले, परंतु खेडोपाडी त्यांचे नशीब पालटलेच नाही. आंबेडकर गेले. छळ, जुलूम, पिळवणूक विटंबना संपली नाही. कनिष्ठ वागणूक मिळतच राहिली. शतकाशतकांची जखम भळभळतच राहिली. नामदेव ढसाळ याच्या कवितेचे या जखमेशी अतूट आणि फार आतले नाते वाटते. अदम्य विषाद आणि क्रोध या कवितेच्या शब्दाशब्दावाटे जाळासारखा फुटत राहतो. पोरगेल्या वयातली ही हळवी आणि नाजूक होऊ बघणारी कविता जागोजाग आतल्या दाहाने करपलेली भासते. भोवतालच्या आयुष्यातले उबगवाणे आणि किळसवाणे तपशील ती अलंकारासारखे, एका मुजोरपणे, मिरवताना दिसते. या तपशिलांनी नटते, मुरडते आणि भेसूर होते. हागमूत, झवणं, लवडा, लेडाची गाडगी, जंतांच्या माळा यांचे नामदेव ढसाळ याच्या कवितेतले उल्लेख उपरे राहत नाहीत. त्याच्या सर्व कवितेमधून वाहणा-या खोलवरच्या संतप्ततेचे ते काव्यात्म उद्रेक बनतात आणि म्हणून कविताच वाटतात.
अनेक अपरिचित बोली-शब्द या कवितांतून सहजपणे येतात. परिचित शब्दांचे अनोखे उपयोग होताना दिसतात. या सा-यात विलक्षण आत्मविश्वास जाणवतो. पांढरपेशा थराने दिमाखात जपलेली अलवार घरंदाज भाषा नामदेव ढसाळ एखाद्या बटकीसारखी वाकवतो, निर्दयपणे तिची मोडतोड करतो अथवा तिच्यात अशिष्ट भर घालून तिचे बुद्ध्याच एक विद्रूप करतो. त्याच्या कवितेतील आशयासाठी हे सारे त्याला आवश्यक वाटते. हे करताना भाषेचे पारंपारिक सामर्थ्य आणि सौंदर्य त्याला उमजले आहे याचेही पुरावे तो मधूनच देतो. या अशा गंगाजमनी, विद्रूप, मोडक्यातोडक्या परंतु अतिशय ओघवत्या आणि मनस्वी भाषेत नामदेव ढसाळ त्याचे जगणे एका अनावरपणे आणि सहजपणे काव्यरूप घेते. या जगण्यातला असह्य दाह कवितारुप होतो. या जगण्यातल्या अदम्य संतापाचा उकळता लाव्हा सुस्थित , संभावित जगावर चौफेर भिरकावीत नामदेव ढसाळ याची कविता जेंव्हा 'रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांना' हकारित, 'अंधारयात्रिक' होण्याचे नाकारीत, 'शहराशहराला आग लावण्या' चे पुकारे देत सुसाट निघते तेंव्हा आजच्या मराठी कवितेत क्वचित आढळणा-या ख-याखु-या बंडखोरीच्या झळाळत्या प्रत्ययाने मी दिपून जातो. या प्रकारचे जे कवी ढसाळ याने लिहिले आहे, ते चुकूनही प्रचारकी झालेले नाही हे विशेष. हि बंडखोरी आत्म्याची आहे; कंठाळी नाही. या बंडखोरीला -कवितेपुरते तरी-राजकीय रंग नाहीत, ती अधिक मूलभूत स्वरूपाची आणि म्हणून अस्सल आहे. 'स्वातंत्र्य कुठल्या गाढवीच नाव आहे', 'पंधरा ऑगस्ट एक संशयास्पद भगोष्ठ' , असे म्हणण्याचा छातीठोक निर्भयपणा तिच्यात आहे. 'गोलपिठ्या'च्या गल्लीबोळांतून मशाली पेटवून हिंडणा-या 'महाग्यानी' लोकांना उद्देशून, 'ज्यांना आपल्या गांडीखालचाच अंधार काळात नाही त्यांनी पेटलेल्या माणसांना छप्पन टिकली बहुचकपणा अजूनही दाखवावा?' असे ती न कचरता म्हणू शकते. 'व्यासपीठावरून समग्र बलात्कार घडवून आणावेत, साहित्यसंघ, शाळा, कॉलेजे, हॉस्पिटले, विमानअड्डे यांवर हातबॉम्ब, हैड्रोजनबॉम्ब टाकावेत.', असे घोषित करण्याइतकी ती निर्णायक आहे. तडजोडीचे सर्व पूल तिने केंव्हाच उडवले आहेत आणि प्रस्थापिततेच्या सर्वनाशाचा विडा तिने उचलला आहे. कवी ढसाळ याच्या कवितेला निकाली झुंजीचा जसा काही ध्यास लागून राहिला आहे. या ध्यासातली तिच्यात व्यक्त होणारी क्षणिक उदासीनतादेखील मरगळलेली नाही; तो बलदंड प्रज्ञेचा क्षणिक शीण भासतो. तो पराभव नव्हे; ती युद्धतहकुबी असते. या कायम युद्धमान कवितेतला शृंगार, तिच्यातला वियोग, तिच्यातील तात्कालिक वैफल्य, तिच्यातील तसलेच वैराग्य किंवा तिच्यातले गा-हाणे, या सा-याला बंडखोर गरम रक्ताचा जो स्पर्श आहे तो मला तरी फार लोभसवाणा वाटतो. समाजातील दडपून आलेल्या थरातून आलेला ढसाळ हा काही पहिलाच कवी नव्हे. तो या थरातील पहिलाच गुणी कवी देखील नाही. परंतु मराठी कवितेच्या परंपरेचा काही वारसा घेऊनही तिच्यातले अर्वाचीन पांढरपेशे मन आपल्या कवितेत सरकू न देणारा, आपल्या कवितेचा पिंड अंतर्बाह्य आपल्या जगाशी पक्का बांधला ठेवलेला आणि या प्रयत्नात कोठेही खोटा, प्रचारकी वा कंठाळी न होणारा ढसाळ हा विरळा दलित कवी मात्र नक्कीच आहे. अद्याप तरी त्याला हे जमले आहे. त्याच्या कवितेने मला अनेकदा तुकारामाच्या अस्सल अभंगाची आठवण मला दिली असे मी म्हटले तर त्यात मी ढसाळची औपचारिक स्तुती करतो असे कोणी मानू नये. तुकारामाचा अध्यात्मिक नव्हे परंतु काव्यरचनेचा वारसा तिच्यातील उत्स्फूर्त, रांगड्या, रोकड्या, संतप्ततेसह ढसाळची कविता वागवताना मला भासते.
कवी ढसाळचा भविष्यकाळ कसा असेल ते मला माहित नाही. त्याच्या सामाजिक थरातून मोठा दिलासा देत पुढे आलेले लेखक, कवी पाहता पाहता चुकीच्या अर्थाने पांढरपेशे, शब्दाळ किंवा रोमटिक झालेले मी पहिले आहेत. त्यांच्या निर्मितीने आत्माच गमावला आणि ती निष्प्रभ बनली, जुन्या कीर्तीवर मिरवत राहिली. ढसाळ याचे असे न होवो.


'गोलपिठा' पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना
संकलन:प्रवीण कुलकर्णी









हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....