Saturday, 13 February 2010

पुणे बॉम्बस्फोट

आता तरी फालतू गोष्टीपेक्षा सरकार खरोखरीच सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष देईल का?
तरी परदेशी नागरिक मारले गेले तर आपोआप कळवळा येतोच!
सामान्य माणसाने काय करावे? कोणाला दोष द्यायचा?
का मुंबईसारखे लगेच विसरून जाणार?
शेवटी सरकारला दोष देण्यापेक्षा
आपणच सजग राहिलेले बरे!
एक अस्सल पुणेकर!
जय महाराष्ट्र!!

No comments:

Post a Comment